मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम […]Read More
आपल्या ६ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठमध्ये आलेल्या नवऱ्याची बायकोने हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सौरभची पत्नी मुस्कान (२७) आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल (२५) यांनी गुन्हा कबूल केला असून त्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहेमर्चंट नेव्ही अधिकारी असलेला सौरभ राजपूत २४ फेब्रुवारीला भारतात आला. त्यानंतर त्याची पत्नी मुस्कान व तिच्या बॉयफ्रेंडने […]Read More
पैठण ( छ. संभाजीनगर ) दि २० -: संत एकनाथ महाराजांच्या समाधी दिनानिमित्त फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेषतः पैठणमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संत एकनाथ महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या […]Read More
मुंबई दि २० — राज्यात सुरू असलेल्या असंख्य विकास कामांसाठी दगड , माती आणि वाळू यासाठी अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून काही ठिकाणी तर आभाळ फाटल्याची स्थिती आहे, यासाठी संपूर्ण राज्याचे द्रोण सर्वेक्षण करून उत्खनन किती झालं याची माहिती घेऊन त्यासाठीचे स्वामित्व धन दंडासह वसूल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री […]Read More
राधिका अघोर आपल्या सगळ्यांचं बालपण चिऊताई चिऊताई दार उघड… ह्या बालगीतापासून सुरू होतं. चिमणी भारतातल्या लोकांसाठी तरी केवळ एक पक्षी नाही, तर घराचा, अंगणाचा, आयुष्याचाचा एक अविभाज्य घटक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाळाची ओळख ह्या चिमुकल्या गोड पक्ष्याशी होते आणि मग ती पुढे कायम राहते. आपल्या घराच्या खिडकीत, अंगणात, ओसरीत, गॅलरीत कुठेही सहज दिसणारा हा पक्षी, […]Read More
.मुंबई दि. २०– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत. त्यातल्या केरळ, कर्नाटक आणि गोवा […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आता राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस उभारण्यात येणार आहे. अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. फडणवीस यांनी लिहिले आहे की, ” […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोवा हे आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याची पारंपरिक मिठाई ‘बेबिन्का’ ही अत्यंत लोकप्रिय गोड पदार्थ आहे. ही पोर्तुगीज प्रभाव असलेली खास डिश असते आणि विशेषतः सणावाराला बनवली जाते. तिची खासियत म्हणजे ती अनेक स्तरांमध्ये तयार केली जाते आणि प्रत्येक थर खमंग, गोडसर आणि श्रीमंती […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण मानले जाते. येथे काही ठिकाणी वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही. मात्र, हे वाळवंट केवळ कोरडेपणासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे असलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रांमुळेही जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. अटाकामा वाळवंटाचे वैशिष्ट्ये: कसे पोहोचाल? सँटियागो (चिलीची राजधानी) येथून […]Read More
फ्लोरिडा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थानकातील वास्तव्यानंतर आज पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरुप परतल्या आहेत. सुनिता यांच्या या आगमनाबद्दल त्यांचे जगभरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. मात्र मोठा काळ अंतराळात वास्तव्य केल्यामुळे सुनिता विल्यम्स यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. अंतराळ स्थानकात […]Read More