mmcnews mmcnews

अर्थ

अमेरिकेने भारतावर लादला 27% जकात कर

वॉशिग्टन डीसी., दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लागू केलं आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. दरम्यान, भारतावरील आयात शुल्क हे २६ टक्के नसून २७ टक्के असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून […]Read More

देश विदेश

गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची

मुंबई, दि. ३– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर […]Read More

देश विदेश

‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देणार

नवी दिल्ली, 3 : त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल, असे मत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज महाराष्ट्र सदनात पत्रकारां सोबत बोलताना व्यक्त केले आहे.मोहोळ म्हणाले की, देशभरात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे असून आठ लाखांहून अधिक सहकारी समित्यांमध्ये ४० लाख कर्मचारी आणि ८० लाख निर्वाचित मंडळ सदस्य कार्यरत […]Read More

राजकीय

अखेर बहुचर्चित वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली, 3 : सरकारचे पाऊल मुस्लीमविरोधी असल्याचा अनेक विरोधी सदस्यांचा दावा फेटाळून लावत वक्फ विधेयक मुस्लिम वर्गातील प्रत्येकाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केले. लोकसभेत वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर आज राज्यसभेत रिजीजू यांनी विधेयक मांडले. त्यावेळी ते बोलत होते.काँग्रेस वर सडकून टिका करताना ते म्हणाले […]Read More

पर्यटन

कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे रुपडे पालटणार

मुंबई दि ३:– कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा विकास करण्यासाठी तसेच सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक पर्यटनाच्या सोयी सुविधा असलेले समुद्र किनारे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम प्राधान्याने दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्याच्या […]Read More

पर्यावरण

दक्षिण रत्नागिरीला अवकाळी पावसाने झोडपले; आंबा, काजू पिकाचे नुकसान…

रत्नागिरी दि ३:– दक्षिण रत्नागिरीला पहाटे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. राजापूर तालुक्यात सुद्धा धुंवाधार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू पिकाचे नुकासान झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने अरबी समुद्रातील बाष्प युक्त वाऱ्यामुळे कोकणाला पावसाचा […]Read More

Lifestyle

हरभऱ्याच्या पिठाचे झणझणीत पिठल

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन स्वयंपाकात काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे झटपट बनतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. पिठल हा असाच एक सोपा आणि पौष्टिक पदार्थ. हरभऱ्याच्या पिठापासून (बेसन) तयार होणारे पिठल हे ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय असून ते भाकरीसोबत खाल्ले जाते. साहित्य: कृती: कशासोबत खावे? पिठल गरमागरम भाकरी, पोळी किंवा तांदळाच्या भातासोबत […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील साखर निर्मितीमध्ये तब्बल ३० लाख टनांची घट

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेल्या साखर निर्मिती उद्योगाच्या कामगिरीत यावर्षी घसरण झालेली दिसुन येत आहे. राज्यातील साखर हंगाम जवळपास आटोपला असून साखर उतारा आणि साखरनिर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात ८० लाख टन साखरनिर्मिती झाली असून गतहंगामाच्या तुलनेत तब्बल ३० लाख […]Read More

देश विदेश

सुनीता विलियम्स म्हणाल्या, असा दिसतो अंतराळातून भारत

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना कॅप्टन राकेश शर्मा हा आपला पहिला भारतीय अंतराळात गेला होता. त्यावेळी त्याला अंतराळातून भारत कसा दिसतो ? असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला असता. त्याने ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’, असे उत्तर दिले होते. याचीच पुनरुक्ती आता अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी केली आहे. […]Read More

देश विदेश

वक्फ बोर्डावर गैरमुस्लिम नाहीच, केवळ भ्रष्टाचार थांबवणे हाच उद्देश

नवी दिल्ली, 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ संपत्तीच्या देखभालीसाठी विधेयक आहे.मात्र विरोधक व्होट बँकेसाठी वक्फबाबत संभ्रम पसरवत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस वर केला. अमित शहा यांनी लोकसभेत स्पष्ट केले की, नवीन कायद्यानुसार वक्फ बोर्डावर कोणत्याही गैर-मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली जाणार नाही. विरोधकांवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, तुम्ही लोक तुमच्या […]Read More