मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तुरतुक हे लडाखमध्ये स्थित भारताचे शेवटचे गाव आहे. नुब्रा व्हॅलीतील हे लहानसे गाव, श्योक नदीच्या काठावर वसले आहे. येथे पोहोचण्यासाठी खडतर पर्वतीय वाट पार करावी लागते, पण एकदा का येथे पोहोचलात की, तुम्हाला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या स्वर्गासारख्या निसर्गाचा अनुभव मिळतो. येथील बर्फाच्छादित शिखरे, हिरवळ, अप्रतिम हिमनद्या आणि स्थानिक बाल्टी […]Read More
मुंबई, दि.५ :– क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत. मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन […]Read More
नवी दिल्ली, 5 : – बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100 टक्के विमा सुरक्षित करा व दिवाळखोरीत गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांना 100 टक्के परतावा द्यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली.मस्के म्हणाले की,सध्या भारतातील राष्ट्रीयकृत, खाजगी, परदेशी अथवा सहकारी अशा कोणत्याही बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम 1961 द्वारे विम्याने […]Read More
नवी दिल्ली, 5— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. १८,६५८ कोटी रुपयांच्या या चार प्रकल्पांमुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील 15 जिल्ह्यांमध्ये १२४७ किमीच्या रेल्वे लाईन वाढणार आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये रेल्वेचा विस्तार करण्यासाठी 18 हजार 658 कोटी रूपयाच्या चार प्रकल्पांना केंद्रीय […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारतात विविध प्रकारच्या मसाल्यांनी सजलेली आणि सांबार-रस्स्याच्या पलीकडे जाणारी जेवणाची संस्कृती आहे. तामिळनाडूमधील पारंपरिक कोझ्ही रस्सा (Kozhi Rasam) ही अशाच वैशिष्ट्यपूर्ण चवांची एक खास चिकन करी आहे. “कोझ्ही” म्हणजे तामिळ भाषेत चिकन. हा रस्सा म्हणजे मसालेदार, तिखटसर आणि आंबट चवांचा परिपूर्ण मिलाफ – जो भातासोबत किंवा परोटासोबत […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील रम्य आणि शांत ठिकाणांमध्ये स्लोव्हेनियामधील ब्लेड लेक (Lake Bled) हे नाव हमखास घेतलं जातं. जणू निळाशार काचेसारख्या पाण्यात तरंगत असलेलं एक सुंदर गाव – ब्लेड हे निसर्गप्रेमी, फोटोप्रेमी आणि शांततेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी परिपूर्ण स्थान आहे. ब्लेड लेकचे वैशिष्ट्य: ब्लेड लेक हे ज्वालामुखीच्या क्रेटरमध्ये तयार झालेलं एक […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सचे संतुलन टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते पीरियड्स, गरोदरपण, रजोनिवृत्ती आणि एकूण आरोग्यावर थेट परिणाम करते. अनियमित जीवनशैली, तणाव आणि अयोग्य आहारामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. अशा वेळी योग हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरतो. काही सोपी योगासने नियमित केल्यास हार्मोनल संतुलन साधता […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यांचा एकूण खर्च 18,658 कोटी रुपये (अंदाजे) आहे. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील 15 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या चार प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 1247 किलोमीटरने वाढेल. […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काल मध्यरात्रीनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुर झाले. या विधेयकाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला जात आहे. असे असतानाच आता काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद तसेच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैससी यांनी या विधेयकाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (८७) आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. आज दुपारनंतर जुहू येथील विशाल टॉवरमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आले आहे. उद्या सकाळी जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशभक्तिपर चित्रपटांच्या माध्यमातून मनोज कुमार यांनी प्रेक्षकांच्या […]Read More