होळीनिमित्त मुंबईतील चाकरमनी कोकणात जायला निघाले आहे. रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्याने गावी जाणाऱ्यांचा वेग मंदावला आहे.Read More
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी नासा अथक प्रयत्न करत आहे. त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी नासाने स्पेसएक्स क्रू 10 मोहिम लाँचिंगच्या अवघे काही तास आधी रद्द केल्याची घोषणा केली. दोन्ही अंतराळविरांच्या ठिकाणी नवी टीम पाठवण्याचं ठरवलं होतं. पण लाँचिंगच्या चार तास आधी इंजिनिअर्सना रॉकेटच्या हायड्रोलिक सिस्टिममध्ये […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अरबी समुद्रात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघर (Palghar) जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे […]Read More
रत्नागिरी, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यची दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी एकाच बोगदातून वाहतूक सुरु होती. मात्र होळी निमित्त महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी पाहता दुसरी लेन तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुंदर समुद्रकिनारे, निळसर पाणी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे मॉरिशस हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पूर्वेस असलेला हा लहानसा द्वीपसमूह पर्यटकांसाठी नंदनवनच आहे. प्रमुख आकर्षणे: ✅ बेल मारे बीच: मॉरिशसच्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, येथे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत.✅ ले मॉर्ने ब्रॅबंट: जागतिक वारसा स्थळ असलेले हे […]Read More
मुंबई दि १२ — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली, त्यावर लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारकडून होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभा त्याग केला . यासंदर्भातील प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता, […]Read More
मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना योजनेंतर्गत सामील करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. ML/ […]Read More
मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PoP च्या मूर्ती बनविण्यावर आणि विसर्जनावर उच्च न्यायालयाने पूर्णतः बंदी घातली आहे. परंतु या बंदीला राज्यभरातील मूर्तिकारांनी विरोध दर्शविला आहे. यामध्ये सरकारने योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करत पीओपी हे पर्यावरणपूरक असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनी काल मंगळवारी केला.परळ येथील नरे पार्क येथे पीओपी […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल-२०२५ सादर केले.या विधेयकानुसार, जर कोणी परदेशी व्यक्तीला बेकायदेशीरपणे देशात आणले, सामावून घेतले किंवा स्थायिक केले तर त्याला ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा २ ते ५ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या कुरापतीमुळे बराच काळ स्थगिती झालेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार असताना चीनकडून परत एकदा कुरबुरी चालू झाल्या आहेत.भारत-चीन यांच्यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासंबंधी सहमती होऊनही अद्याप या यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झालेली नाही. तिबेटच्या नागरी प्रांतामधील कैलास पर्वत आणि मानसरोवराच्या यात्रेसाठी सर्वात योग्य काळ […]Read More