उल्हासनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आज कडक कारवाई करत शहरातील २६ बोगस डॉक्टरांचे बिंग फोडले आहे. उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयात तक्रारदारांनी केल्या होत्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाही करणेकरीता […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले, आजच्या शेताच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संविधानावर अभ्यासपूर्ण भाषण करत आजचा दिवस तर गाजवलाच पण सभागृहाची पातळी अत्युच्च उंचीवर नेली.भारताचे संविधान हे जगात सगळ्यात चांगलं संविधान आहे, या संविधानाने सामाजिक, आर्थिक अशी रक्तविहिन क्रांती आणली असं वर्णन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. आज पासून एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्वतमाला ‘ योजनेत राज्यातील ज्या ४५ रोपवे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे . विशेष म्हणजे राज्यातील सर्वात दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या दोन रोपवे योजनांचा समावेश आहे. कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही दोन्ही ठिकाणे दुर्ग प्रेमींची, पर्यटकांची आवडती ठिकाणे असून या […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेला साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणारा उद्योग आहे. गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी दरवर्षी हजारो मजूर आपले घरदार सोडून शेतांवरच वास्तव्य करतात. या दरम्यान या कामरागांमधील स्त्रीयांच्या आरोग्याची मोठी हेळसांड होते. याबाबत उपाययोजना शोधण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती. महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या घटनांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करून मकोका अंतर्गत […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ई-कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जुन्या मोबाईल, लॅपटॉप, बॅटरी, चार्जर, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा योग्य प्रकारे नाश केला गेला नाही, तर त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ई-कचरा व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ई-कचऱ्याचा पर्यावरणावर परिणाम: ई-कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे? ✅ 1. जुने […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पचनाचे विकार वाढले आहेत. अपचन, अॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. पचनसंस्थेसाठी फायदेशीर सवयी: ✅ १. आहारात तंतुमय पदार्थ वाढवा ✅ २. भरपूर पाणी प्या ✅ ३. जड आणि तळलेले पदार्थ टाळा ✅ ४. नियमानुसार खा आणि […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगाली शुक्तो हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे, जो पारंपरिक बंगाली जेवणात सुरुवातीला दिला जातो. सौम्य आणि किंचित कडसर चव असलेला हा पदार्थ विविध भाज्या आणि दूध घालून तयार केला जातो. चला, ही पारंपरिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर रेसिपी जाणून घेऊया. साहित्य: कृती: हा पदार्थ हलका, आरोग्यदायी आणि […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूझीलंड हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि साहसी ठिकाणांपैकी एक आहे. निळसर तलाव, विशाल गवताळ कुरणं, बर्फाच्छादित पर्वत आणि अद्वितीय जैवविविधता यामुळे न्यूझीलंड हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. विशेषतः साहसप्रेमींसाठी ही संधी सोडण्यासारखी नाही. न्यूझीलंडमध्ये भेट द्यावीत अशी ठिकाणे: कधी जावे? न्यूझीलंड हे साहस आणि निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय पर्यटनस्थळ […]Read More