मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील 3 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर हे दोन डॉक्टर असून अतुल घटकांबळे हा सफाई कर्मचारी आहे. 3 persons suspended in Kalyaninagar accident case ML/ML/PGB29 May 2024Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यूपीच्या गोंडा जिल्ह्यात, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्यात चालणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. एका महिलेलाही या अपघातात दुखापत झाली आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Brijbhushan Singh’s […]Read More
मुंबई, दि. 29 (राधिका अघोर) :साधारणपणे सैनिक किंवा सैन्य म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर युद्ध, देशाचं, सीमांचं संरक्षण, पराक्रम अशा सगळ्या संज्ञा उभ्या राहतात. मात्र संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना, युद्ध नाही, तर शांततेसाठी कार्यरत सैन्य आहे. जगाने दोन महायुद्धे अनुभवली. दुसऱ्या महायुद्धातला प्रचंड मानव संहार सहन केला आणि त्यानंतर शहाण्या झालेल्या माणसांना असं जाणवलं की, अशी अस्थिर […]Read More
नागपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात सध्या सूर्य आग ओकताना दिसतोय, ज्यामुळे सामान्य नागरिक देखील उकड्यामुळे हैराण झालेला आहे. थंडावा मिळावा म्हणून नागरिक कुलर, ए सी चा आसरा घेत आहेत. अश्यात जास्त तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर ला आग लागू शकते त्याकरिता उपराजधानी नागपुरातील महावितरण विभागाने पॉवर स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर ला चारही बाजूने कुलर लावून थंड […]Read More
पालघर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात घसरलेले मालगाडीचे डबे रुळावरून काढण्याचं काम सुरू असून पश्चिम रेल्वेची विस्कळित झालेली उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ( डीआरएम […]Read More
सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील तासगाव मध्ये अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील तासगाव – मणेराजुरी मार्गावर अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगी जखमी आहे. मयत हे तासगाव […]Read More
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील युवक शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत सेंद्रिय केशर आंब्याची बाग फुलवली. शिरापूर येथील शेतकरी सावनकुमार तागड या युवक शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. अल्प पाण्यावर हा प्रयोग केल्याने सफल झाला आहे. उच्च शिक्षित असलेल्या या युवकाने दोन वर्षांपूर्वी […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ: १.५ तास लागणारे जिन्नस: (१) अर्धा किलो खवा(२) पाऊण किलो पिठीसाखर(३) दीडशे ते दोनशे ग्रॅम बारीक रवा (अगदी प्रमाणात घ्यायचा असेल तर पावणेदोनशे ग्रॅम)(४) सव्वाशे ग्रॅम तूप (त्यापेक्षा थोडे जास्तच घेऊन ठेवावे)(५) दूध (कृतीत सांगितल्यानुसार; एखादा कप पुरेसा व्हावा)(६) दोन-तीन ग्रॅम केशर(७) सव्वाशे ग्रॅम बदाम (तोडलेले)(८) […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.ही लिंगनिहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून स्त्रियांसाठीदेखील पुरेशी शौचालय संख्या असायला हवी, असे मत प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.प्रजा फाऊंडेशन तर्फे मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, 2024′ हा […]Read More
गडचिरोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परिस्थितीच्या रेट्यामुळे हिंसाचाराकडे वळलेल्या माओवाद्यांना पुन्हा चांगले आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी सरकारने आत्मसमर्पण योजना जाहीर केली आहे. या योजनाचे लाभ घेत आजवर शेकडो माओवाद्यांनी हिंसक कारवाया सोडून सर्वसामान्य आयुष्य सुरु केले आहे. आज सहा लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम वय 35 वर्ष याने आत्मसमर्पण […]Read More