Tags :Taliban

ऍग्रो

Taliban on Indian wheat: तालिबान अधिकार्‍यांच्या मते, भारताचा गहू दर्जेदार

नवी दिल्ली, दि. 5  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तान सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानात अन्नधान्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने 2,000 मेट्रिक टन गव्हाची दुसरी खेप पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवली आहे.. भारताच्या मदतीनंतर पाकिस्ताननेही अफगाणिस्तानला […]Read More