Tags :5 ट्रिलियन अर्थव्यवस्था

अर्थ

5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहू शकते –

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे (Lockdown) 2025 पर्यंत भारताचे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता नाही. मॅसेच्युसेट्स विद्यापीठाचे प्राध्यापक वामसी वकुलाभरणम यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, वामसी वकुलाभरणम यांनी म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था 2019 मधील त्याच्या आकाराच्या […]Read More