Tags :व्यवसाय सुलभता

अर्थ

व्यवसाय सुलभतेसाठी अनावश्यक नियम रद्द करण्याची आवश्यकता – अमिताभ कांत

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला (economy) पुन्हा रुळावर आणण्यासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यवसाय सुलभतेला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारताला व्यवसायासाठी सुलभ आणि सोपे स्थान बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अनावश्यक नियम रद्द करावे लागतील. त्यामुळे जगातील सर्वोत्तम उत्पादक भारतात व्यवसाय करण्यास प्रवृत्त […]Read More