Tags :मुख्यमंत्री-अमरिंदर-सिंग

ऍग्रो

शेतकरी आंदोलनामुळे पंजाबचे आर्थिक नुकसान होत आहे : मुख्यमंत्री अमरिंदर

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन कृषी कायद्यांविरोधात(new agricultural laws) शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. जर केंद्र सरकारला कायदे मागे घ्यायचे नसतील, तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी सांगितले की, होशियारपूरच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या ताशेरेमुळे पंजाबच्या […]Read More