Tags :पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने पुन्हा सुरु करावे

ऍग्रो

पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने पुन्हा सुरु करावे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी farmer आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे udhhav thakrey म्हणतात. व्याज परतावा बंद […]Read More