Tags :डाळी-तेलबिया

ऍग्रो

भारत सरकारचा निर्णय, उडीद 1.5 लाख मेट्रिक टन आयात करण्याची

नवी दिल्ली, दि. 10(एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारने उडीद डाळ 1.5 लाख मेट्रिक टन आयात करण्याची मुदत 15 मेपर्यंत वाढविली आहे. या कामासाठी सरकारने यापूर्वी 30 एप्रिल ची तारीख निश्चित केली होती. 07 मे रोजी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली. भारत डाळी व तेलबिया यांचे प्रमुख उत्पादक असून सर्वाधिक […]Read More