महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान 600 वी किसान रेल्वेसेवा सुरू, शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत अनुदान
नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळत नाही, हा नेहमीच मोठा प्रश्न राहिला आहे. शेतकऱ्यांना या समस्येपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. अशीच एक कृती म्हणजे किसान रेल. या योजनेअंतर्गत कृषी उत्पादने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात रेल्वेद्वारे पाठवली जात आहेत. ही योजना सुरू झाली … Continue reading महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान 600 वी किसान रेल्वेसेवा सुरू, शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत अनुदान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed