mmc

पर्यावरण

पर्यावरणासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केला आहे अनोखा उपक्रम

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पर्यावरणासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केला आहे अनोखा उपक्रम. Mumbai Division of Central Railway has started a unique initiative for environment रेल्वे परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना विभागीय व्यवस्थापक मुंबई यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ देण्याचे निर्देश दिले […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वात मोठी मशीद आहे…मक्का मशीद

हैदराबाद, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  10,000 लोकांच्या होस्टिंग क्षमतेसह, मक्का मशीद ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. हे 17 व्या शतकात बांधले गेले आणि मक्काच्या ग्रँड मशिदीवरून हे नाव घेतले गेले. संरचनेच्या मध्यवर्ती तोरणात वापरल्या जाणार्‍या विटा मक्केतून आणलेल्या मातीपासून बनवल्या जातात. 77 वर्षांत बांधकाम पूर्ण करण्यासाठी सुमारे 8000 गवंडी चोवीस तास काम करत […]Read More

करिअर

रेल्वेत थेट भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रेल्वेमध्ये 2,422 पदांसाठी जागा रिक्त आहेत. ज्यासाठी 24 वर्षे वयापर्यंतचे 10वी उत्तीर्ण उमेदवार 15 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. रेल्वेने जाहीर केलेल्या बंपर भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षा न घेता थेट 10वीच्या गुणांच्या […]Read More

Lifestyle

जर तुम्हाला राजस्थानी चुरमा लाडू चाखायचा असेल तर ही सोपी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चुरमा लाडू बनवणे फार कठीण नाही आणि ही रेसिपी लहान मुले असो वा वृद्ध सर्वांनाच आवडते. चुरमा बनवण्यासाठी प्रथम बाटी तयार केली जाते आणि नंतर ते बारीक करून लाडू तयार केले जातात. चला जाणून घेऊया चुरमा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.If you want to try Rajasthani Churma Ladoo then try […]Read More

महाराष्ट्र

अवघ्या चार महिन्यात ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशन संपून जेमतेम चार महिने झाले असतानाच आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५२ हजार कोटींच्या नव्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घसघशीत साडेपाच हजार […]Read More

पर्यटन

‘वंदे मेट्रो’ हायड्रोजन पॉवरवर चालणारी पहिली स्वदेशी ट्रेन

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर रेल्वे, मेट्रो आणि बुलेट ट्रेन चे जाळे विणण्यास प्रयत्नशील असलेल्या मोदी सरकार आता एक रेल्वे वाहतूक क्षेत्रात एक लक्षणीय कामगिरी करण्यास सज्ज झाले आहे. लवकरच भारतात हायड्रोजन पॉवरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी […]Read More

अर्थ

जैव इंधनावरील जीएसटी आकारणीत लक्षणीय कपात

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  येथे सुरु असलेल्या GST Council च्या बैठकीत जैव इंधनावरील कराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 18% असलेला जैव इधनावरील कर आता  5% वर आणण्यात आला आहे. साखर कारखाने पेट्रोलिअम कंपन्याना इथेनॉलचा पुरवठा करतात. सध्या पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. लवकरच एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के […]Read More

Breaking News

केंद्र सरकारने ई कॉमर्स पॉलिसी लागू करावी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारने ई कॉमर्स पॉलिसी आणि ग्राहक संरक्षण नियम तत्काळ लागू करावे यासाठी देशभरात ई कॉमर्स स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(सीएआयटी )या व्यापारी संघटनेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल,महाराष्ट्र अध्यक्ष सचिन निवगुणे, सरचिटणीस शंकर ठक्कर,राष्ट्रीय महिला […]Read More

राजकीय

आगामी महासंग्रामासाठी लक्ष्य ५१ टक्के मते ठेवा…

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. […]Read More

महाराष्ट्र

शेतकऱ्याने शोधली द्राक्षाची सिद्ध गोल्डन ही नवी जात

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यानी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधून केंद्र सरकारचे पेटंट मिळवले.A farmer discovered a new variety of grape, Siddha Golden सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षांच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचा नवीन वाण विकसित केला. शशीधर पोतदार, रवींद्र […]Read More