mmc

करिअर

 10 मोठ्या विभागांमध्ये 21 हजार पदे रिक्त  

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय लष्कर, आरोग्य विभाग, सरकारी बँका अशा 10 मोठ्या विभागांमध्येही या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी उमेदवाराला वेगळ्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय श्रेणी भरती प्रक्रियेसाठी अर्ज […]Read More

Lifestyle

पालक वडा कसा बनवायचा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालक वडा चवीला तितकाच चांगला आहे जितका बनवायला सोपा आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो दिवसा किंवा नाश्त्यातही देऊ शकता. चला जाणून घेऊया पालक वडा बनवण्याची अगदी सोपी रेसिपी.How to make spinach vada पालक वडा बनवण्यासाठी साहित्य चिरलेला पालक – २-३ कप बेसन – ३ कप […]Read More

विज्ञान

संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

नवी दिल्ली, दि. 19 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  ट्विट करून ही माहिती दिली आहे. Winter Session of Parliament from 7th Dec. त्यांनी सांगितले की, आगामी हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठका होणार […]Read More

मनोरंजन

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या मराठी चित्रपटाची निवड

पणजी,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील सर्वात जुन्या व भारतातील सर्वात मोठ्या 53व्या IFFI  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन उद्यापासून गोवा येथे करण्यात आले आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी “राख” या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. या आधीच अनेक अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेला  “राख” […]Read More

देश विदेश

उद्यापासून महिनाभर फिफा फुटबॉल विश्वचषक

दोहा,कतार, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा  उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर उद्या (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता)  दोहा येथील अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. या निमित्ताने मध्यपूर्वेच्या देशात  पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत.  Fifa football […]Read More

Breaking News

दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा होणार पुनर्विकास

मुंबई, दि. १९ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समिती सदस्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला. The 30-year-old MHADA buildings in South Mumbai will be redeveloped याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

ट्रेण्डिंग

संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात.

बुलढाणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील 8 वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्या पुढाकाराने संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या […]Read More

मराठवाडा

शेतकऱ्यांनी अडविला मंत्र्यांचा ताफा

औरंगाबाद, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात कृषी मंत्री व पालक मंत्री याच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसून त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालक मंत्री संदिपान घुमरे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महालक्ष्मी मंदिरास भेट स्वरूपात मिळाला दुर्मिळ खजिना

कोल्हापूर दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संदर्भात ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झालं आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर! यामंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या […]Read More

करिअर

स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे

औरंगाबाद, दि.19 :- आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा आहे. स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरद पवार, पद्मभुषण डॉ.विजय भटकर, कुलगुरू डॉ.प्रमोद […]Read More