mmc

ट्रेण्डिंग

कर्नाक पूल पाडण्याचे काम यशस्वीरित्या वेळेआधीच पूर्ण

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य रेल्वेने २७ तासांच्या ब्लॉक दरम्यान mega block कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या करून काटेकोर नियोजनाचे उत्तम उदाहरण दिले आहे. २७ तासांचा हा ब्लॉक काल दि. १९ रोजी रात्री ११ ते दि २१ रोजी दुपारी ०२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, ७वी लाईन […]Read More

Featured

प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचं प्रदर्शन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संयुक्त  महाराष्ट्र लढ्यातील  अग्रणी, पत्रकार, थोर समाजसुधारक केशव सीताराम  ठाकरे उर्फ प्रबोधनकार  यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त  दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात त्यांच्या समग्र साहित्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्याचं उद्घघाटन ग्रथसंग्रहालयाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या हस्ते  आज करण्यात आलं. या प्रदर्शनात  त्यांचं ‘वक्तृत्वशास्र हे पहिले पुस्तक […]Read More

करिअर

एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षेत मराठी मुलींचे सुयश

पुणे,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्री संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी UPSC तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण 519 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे. […]Read More

Breaking News

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल

पुणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकारांचे journalist प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, […]Read More

विदर्भ

आदिवासींना शिक्षण व आरोग्याचेही अधिकार मिळाले पाहिजेत

जळगाव, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर […]Read More

महिला

आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राची दिमाखदार कामगिरी

बँकॉक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही १.६३ कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कम असलेल्या आशिया कप स्पर्धेत अंतिम चारमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या चौथ्या मानांकित मीमा इतोने पराभूत केले. मनिका बत्राने (Manika batra) आशिया कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदकाच्या […]Read More

राजकीय

महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !

जळगाव, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा […]Read More

राजकीय

राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो…

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सार्वकालीन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.to the Governor… महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ […]Read More

खान्देश

अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात अव्वल !

अहमदनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व […]Read More

विदर्भ

रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन..  

बुलडाणा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतू जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही याविरोधात काल रात्री शेतकऱ्यांनी आंदोलन केले. १५ दिवस, महिना – महिना रोहित्र मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.. याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी […]Read More