मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या 12 हजार कोटींच्या कामाची चौकशी कॅगकडून सुरू झाली असून येत्या १६ डिसेंबरपूर्वी कॅगची टीम हे ऑडिट पूर्ण करणार आहे. आज सकाळी 11 वाजता कॅगचे सुमारे १० जणांचे पथक पालिकेत दाखल झाले.A team of about 10 people of CAG entered the municipality at 11 am today. […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने विचार करून उपायजोजना केल्या जातात. 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभेच्या सार्वत्रित निवडणूका घेण्यात येत आहेत. यासाठी गुजरातच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञाताकडून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आले आहेत .मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या होत्या. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचे म्हटले आहे. 20 आणि 21 तारखेला आलेल्या या मेसेजेसची […]Read More
बुलढाणा, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम” असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज ,माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली – माऊली’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष […]Read More
यवतमाळ, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अर्थातच कापसाला यवतमाळ जिल्ह्यात प्रति क्विंटल ९००० च्या वर भाव मिळत आहे .ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे उत्पादन मात्र सरासरीपेक्षा घटलेले आहे. However, cotton production is lower than average. ज्यावर्षी उत्पादन घटते त्यावर्षी भाव वाढतात. किंबहुना ज्या वर्षी भाव वाढतात […]Read More
चंद्रपूर, दि. २२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणा कोळसा खाणीमुळे वरोरा तालुक्यातील २७ गावांना नरकयातना भोगाव्या लागताहेत. कोळश्याच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडेच वरोरा तालुक्यातील एकोना कोल माईन्स विस्तार करण्यात आला. ३.४४ मिलियन टन प्रति वर्ष इतकी प्रचंड या कोळशा खाणीची उत्पादन क्षमता आहे. मात्र या कोळसा खाणीमुळे स्थानीक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. […]Read More
वर्धा दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी. त्यांना विविध गोष्टीचा सामना करावा लागतो, त्यांना समाजात हिणवले जाते, त्यामुळेच त्यांना शिक्षणापासूनही वंचित राहावं लागतं. पण याला अपवाद ठरली ती म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या राम नगर इथली वकील बनलेली […]Read More
उरण, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अंकुर क्लिनिक जवळ राहत असलेल्या प्रवीण म्हात्रे यांच्या घरासमोर ११ फुट लांबीचा अजगर दिसला होता. त्यांनी लगेच फ्रेड्स आँफ नेचर टीम च्या सर्पमित्र रायगड भूषण राजेश पाटील यांना फोन करून मदत मागितली. 11 feet python rescued सर्पमित्र राजेश पाटील यांनी या ११ फुटी अजगराला […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणा-या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष 2021-22 च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे . केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने शनिवारी ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे […]Read More