mmc

ट्रेण्डिंग

प्रकृती खालावल्याने अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात दाखल

पुणे,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. विक्रम गोखले गेल्या चाळीस […]Read More

Featured

टोमॅटो चिल्ला कसा बनवायचा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  टोमॅटो चिल्ला ही सुद्धा एक उत्तम नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात चवीने भरलेल्या गोष्टी खाव्याशा वाटतात. अशा परिस्थितीत तुम्ही टोमॅटो चीला बनवून स्वतः खाऊ शकता. काही मिनिटांत तयार होणारा टोमॅटो चीला मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही ठेवता येतो. चला जाणून घेऊया टोमॅटो चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.How to make Tomato Chilla टोमॅटो मिरची […]Read More

पर्यटन

या कॅथेड्रलमध्ये निओ-गॉथिक शैलीची वास्तुकला आहे… सॅन्थोम चर्च

चेन्नई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सॅन्थोम चर्च १६ व्या शतकात पोर्तुगीज संशोधकांनी बांधले होते. खूप नंतर 1956 मध्ये, पोप पायस XII ने कॅथेड्रल म्हणून त्याचा गौरव केला. आज आपण पाहतो ती चर्चची इमारत ब्रिटिशांनी १९व्या शतकात पूर्वीच्या चर्चच्या अवशेषांवर बनवली होती. या कॅथेड्रलमध्ये निओ-गॉथिक शैलीची वास्तुकला आहे. This cathedral has neo-Gothic style architecture… Santhome […]Read More

करिअर

THDC इंडिया लिमिटेड 100 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती

ऋषिकेश, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न शेड्यूल ए कंपनी THDC इंडिया लिमिटेड ने 100 ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षण शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत एक वर्षासाठी असेल. या भरतीसाठी उमेदवार १० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. शिकाऊ उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल. आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही […]Read More

ऍग्रो

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मक्याला मोठी मागणी

मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात आत्तापर्यंत फक्त कापूस या पिकामध्येच जीएम (Genetically Modified) वाणाच्या वापरास परवानगी आहे. अन्य पिकांना तशी परवानगी नसल्याने अधिक शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा चर्चा अनेकदा घडून येतात मात्र पिकांचे जीएम वाण न वापरण्याचे फायदेही समोर येतात. भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या मागणी वरून हे स्पष्ट झाले आहे. युरोपियन युनियन […]Read More

पर्यावरण

श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेमध्ये (सीओपी २७) जमलेल्या २०० देशांमध्ये रविवारी ऐतिहासिक करार झाला. यामध्ये श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. १४ दिवस झालेल्या जोरदार चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीमंत देशांना एक फंड तयार करावा लागणार असून, यामुळे गरीब देशांना हवामान बदलाचा […]Read More

Breaking News

सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये…

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या सरकारबद्दल शेतकर्‍यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे त्यामुळे सरकारने त्यांना वेळ […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील प्रतिसादानंतर भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशात जल्लोषात स्वागत.

बोरडेली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू […]Read More

Breaking News

एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगलीतल्या जत तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी 2012 मध्ये पाणी प्रश्नावरून कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु म्हैसाळच्या सुधारित पाणी योजनेत या गावांचा समावेश करण्याची योजना महायुतीच्या काळात तत्कालीन सिंचन मंत्री गिरीष महाजन यांनी आखली होती आणि त्यामध्ये या गावांचा समावेश होणार आहे त्यामुळे एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असे […]Read More

राजकीय

भारत जोडो यात्रा दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशच्या दिशेनं..

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत जोडो यात्रा आज सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील नीमखेडी येथून कार न निघाली आहे. जंगलाचा रस्ता असल्याने राहुल गांधी सह इतर लोक सुद्धा गाडीने प्रवास करत असून ही यात्रा मध्यप्रदेशात बोदर्ली येथे  पोहचणार असून तिथून पायी प्रवास करणार आहे. Bharat Jodo Yatra moving towards Madhya Pradesh.. भारत […]Read More