Month: February 2025

Uncategorized

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर – सुरक्षिततेच्या जगात मोठ्या संधी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत सायबर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी म्हणजे संगणक, नेटवर्क आणि डेटाचे अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे. विविध कंपन्या, बँका आणि सरकारी यंत्रणांसाठी सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. आवश्यक पात्रता आणि […]Read More

बिझनेस

Google Pay या सेवांसाठी आकारणार शुल्क

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील असंख्य लोकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे मुख्य साधन झालेले आणि आजवर नि:शुल्क सेवा देणारा Google Pay आता वापरकर्त्यांवर काही सेवांसाठी शुल्क आकारणी करत आहे. देशातील सर्वात मोठ्या UPI प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या गुगल पे ने आता वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिल पेमेंटवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

जामिनावर सुटलेला आसाराम देत आहे प्रवचन

इंदौर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पवयीन आणि महिलेवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला बोगस अध्यात्मिक बाबा आसाराम जामीन मिळाल्यानंतर इंदूरला पोहोचला आहे. येथे तो न्यायालयाने दिलेल्या जामीन अटींचे उल्लंघन करून उपदेश करत आहे. तो समर्थकांना भेटत आहे आणि मोकळेपणाने बोलत आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील वृत्तमाध्यमाच्या टिमने काल दुपारी केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये ही धक्कादायक […]Read More

ऍग्रो

हे आहे महाराष्ट्रातील पहिले गुलाबांचे गाव

सातारा, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एक गावाने हे महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव असा नावलौकिक मिळवला आहे. सातारा जिह्यातील पारपार गाव हे महाबळेश्वर तालुक्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला आता गुलाबाचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. ज्यामुळे गावाचे […]Read More

साहित्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनास सुरवात

छ. संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. दरवर्षी या साहित्य संमेलनाला समांतर असे विद्रोही साहित्य संमेलन याच याच कालावधीत भरवण्याची पद्धत गेली १८ वर्षांपासून सुरु आहे. याच धर्तीवर दिल्लीत साहित्य संमेलन सुरु झाल्यावर लगेचच छ. संभाजीनगर येथे १९ व्या विद्रोही […]Read More

देश विदेश

ट्रेनच्या धडकेत ६ हत्तींचा मृत्यू

कोलंबो, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत वन्य हत्तींची लोकसंख्या तीन ते चार हजाराच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. आशियाई हत्तीची लुप्तप्राय प्रजाती अधिवास नष्ट होण्यामुळे आणि शिकारीमुळे धोक्यात आली आहे. त्यातच जंगले नष्ट झाल्यामुळे श्रीलंकेत हतींचा वावर आता मानवी वस्तीपर्यंत वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघात घडत आहेत . श्रीलंकेतील हबराना परिसरात असाच एक […]Read More

क्रीडा

भार्गवी म्हात्रे किशोरी उपनगर कबड्डी संघाची कर्णधार …

ठाणे दि २२– २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ मनमाड नाशिक येथे ३५ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी किशोरी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघामध्ये बालयोगी सदानंद बाबा कबड्डी , राई , भाईंदर संघाच्या भार्गवी म्हात्रे, मनस्वी पठारे आणि संस्कृती पाटील याची निवड झाली आहे , यापैकी भार्गवी म्हात्रेची निवड संघाची कर्णधार म्हणून झाली आहे. मुलांच्या […]Read More

पर्यटन

तारकर्ली समुद्रात तीन पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू , एक अत्यवस्थ

सिंधुदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण , तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे हडपसर येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली. याबाबतची माहिती अशी – हवेली तालुक्यातील […]Read More

खान्देश

नाशिक शहरात धार्मिक स्थळावरील कारवाई, वातावरण तापले

नाशिक दि २२– शहरातील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावरुन वातावरण तापले आहे. हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदूत्ववादी संस्थांकडून केली जात आहे. नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये हे धार्मिकस्थळ आहे. यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे. मागील २५ वर्षापासून हे प्रकरण सुरु असून वर्षानुवर्षे हिंदूत्ववादी संघटनायासाठी पाठपुरावा करत होती. आता […]Read More

सांस्कृतिक

प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार !

दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी  संसार’ या परिसंवादातून निघाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी  “मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार” या विषयावरील परिसंवादात माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. साधना शंकर, रेखा […]Read More