Month: February 2025

बिझनेस

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात maitri.maharashtra.gov.in या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या अनावरण प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, […]Read More

देश विदेश

अमेरिकेत घुसखोरी केलेल्या २०४ भारतीय नागरिकांना ट्रम्प सरकारने माघारी पाठवले

अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. ४ फेब्रुवारीला २०५ भारतीयांना अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे. ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेतली […]Read More

ट्रेण्डिंग

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केले वादग्रस्त विधान

अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्यातील कैदेतून केलेली सुटका ही लाच देऊन केली होती असा उल्लेख केला आहे. राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच ही मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रपती भवनात CPRF अधिकारी पूनम गुप्ता यांचे शुभमंगल

राष्ट्रपती भवनात 12 फेब्रुवारीला महिला अधिकारी पूनम गुप्ता यांचा विवाह सोहळा होणार आहे. पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर म्हणजे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचं सुरक्षेबाबतच नेतृत्व आणि कार्यशैलीमुळे खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रभावित झाल्या आहेत. याच पूनम गुप्ता यांनी प्रजासत्ताकदिनी पथसंचलनात सीआरपीएफच्या महिला पथकाचं नेतृत्व केलं होतं.Read More

राजकीय

मनसेच्या गुंडागर्दीवर राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी

मुंबई, दि. 4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) – राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांकडून भाषेच्या व प्रांताच्या नावावर परप्रांतीय नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना मारहाण करून संविधानाच्या कलम 14 आणि 15 चा भंग केला जात असल्याचा आरोप करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी केला.मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ बैठक मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५

मंत्रिमंडळ निर्णय – ३ (संक्षिप्त ) : पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून […]Read More

महानगर

मुंबई महानगरपालिकेचा ७४,४२७ कोटींचा करवाढ विरहित विक्रमी अर्थसंकल्प

मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेने सन २०२५-२६ साठी विक्रमी ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १४.१९% वाढ करत अर्थसंकल्पाचा आकार वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही करवाढ, दरवाढ किंवा शुल्कवाढ न करता हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. […]Read More

ऍग्रो

७/१२ च्या उताऱ्यात होणार मोठे बदल

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. सातबारा उताऱ्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल1) गावाच्या नावासोबत कोड क्रमांक – गाव नमुना-7 मध्ये आता गावाचा कोड […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील दोन मल्ल तीन वर्षांसाठी निलंबित

अहिल्यानगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळीगोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली आणि मातीवरच्या कुस्तीत अव्वल स्थान पटकावून पदकासाठी अंतिम लढत लढणारा महेंद्र गायकवाड याने अर्धवट कुस्ती सोडून दिल्याने शिवराज आणि महेंद्र यांना तीन वर्षांसाठी निलंबित […]Read More

बिझनेस

बजेटनंतर नोकरदारांना दिलासा, आता RBI कडून व्याजदर कपातीची आशा

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत) : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नवे RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील पहिली धोरण बैठक 5 ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे. अर्थसंकल्प 2025 नंतर मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) रेपो दरामध्ये कपात करून गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांमध्ये (EMI) घट करणार का?आरबीआयच्या चलनविषयक धोरण […]Read More