SRT तंत्र : किफायतशीर, शाश्वत शेतीचा मूलमंत्र MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही भारतीय कृषी पर्यटनाचे जनक आणि SRT हे किफायतशीर कृषी तंत्र विकसित करणारे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्याशी संवाद साधला आहे. जागतिक हवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करत संवर्धित, शाश्वत आणि किफायतशीर शेती कशी करायची याचे […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मध्य भारताचा हिरवागार भूभाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगांना नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेचा अनमोल ठेवा लाभला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेली ही पर्वतरांग प्राचीन निसर्गाचा अनुभव देणारी जागा आहे. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी सातपुडा पर्वत हे आवडते ठिकाण मानले जाते. भौगोलिक महत्त्व: सातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगेच्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मेक्सिकोच्या खाद्यसंस्कृतीत अनेक पारंपरिक पदार्थांची विविधता आढळते. त्यातील एक खास पदार्थ म्हणजे टॅमालेस. मक्याच्या पानात वाफवून तयार केला जाणारा हा पदार्थ त्याच्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहे. सणासुदीच्या काळात, कुटुंब एकत्र येऊन टॅमालेस तयार करतात. त्यामागे केवळ खाद्यसंस्कृती नव्हे, तर कुटुंबीयांमध्ये प्रेमाचा संस्कारही दडलेला असतो. टॅमालेसची रचना: टॅमालेस म्हणजे मक्याच्या पिठापासून […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर मराठीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध भाषिक आणि साहित्यिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दैनंदिन कार्यालयीन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा म्हणून राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि […]Read More
पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील पहिलाच गो पर्यटन प्रकल्प राबवला जात आहे. इथे सर्व देशी गोवंशी गाईची माहिती मिळणार आहे. मनाच्या शांतीसाठी गाईबरोबर वेळ घालवणे असणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संशोधन केंद्रात 12 प्रकारच्या गाईंच्या ब्रीड […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले कित्येक वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. मात्र लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी 12 तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र आता हा वेळ अर्ध्यावर येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मे किंवा जून 2025पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे यावर्षी गणपतीसाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फाळणीच्या वेळी पाकीस्तानात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या अनेक हिंदूंना आजही भारतभूमीचे वेध लागलेले असतात. देश बदलला तरीही त्यांच्या आस्था, श्रद्धा यांची भारताशी जोडलेली नाळ अद्याप अतूट आहे. हेच आत्ता घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते. पाकिस्तानमधील कराची येथील जुन्या गोलीमार भागातील हिंदू स्मशानभूमीत वर्षानुवर्षे कलशांमध्ये ठेवलेल्या ४०० हिंदूच्या अस्थी […]Read More
डहाणू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूचा परिसर अप्रतिम गुणवत्तेच्या चिकूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मोठा आकार आणि मधुर चव यांमुळे इथले चिकू देशभर प्रसिद्ध आहेत. डहाणू आणि परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या आदिवासींसाठी चिकू उत्पादनामुळे रोजगाराचे चांगले साधन निर्माण झाले आहे. चिकूवर प्रक्रीयाकरून येथे अनेक पदार्थही तयार केले जातात. […]Read More
अकोला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिनाचे निमित्ताने अकोल्यात अजिंक्य फिटनेस क्लब सह विविध संस्थांच्या वतीने सलग २६ तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीस महिन्यांच्या चिमुकल्यासह 87 वर्षांचे जेष्ठ नागरिक सूर्य साखळीमध्ये सहभागी झाले होते. आजच्या काळात योग अत्यंत महत्त्वाचा असून सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अकोल्यात अखंड […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे जीबीएस या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना क्लोरीनयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली . जीबीएस या […]Read More