Month: February 2025

महिला

मॅग्नेशियमचे महत्त्व – महिलांसाठी फायदे आणि योग्य आहार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महिला आरोग्यासाठी मॅग्नेशियम हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. हाडांची मजबुती, स्नायूंचे कार्य, ऊर्जा निर्माण प्रक्रिया, आणि ताणतणाव कमी करण्यासाठी मॅग्नेशियम उपयुक्त ठरते. मात्र अलीकडच्या काळात महिलांच्या आहारात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. मॅग्नेशियमचे फायदे:हाडे आणि दात मजबूत करणे: कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.हृदयाचे आरोग्य: मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांचा […]Read More

पर्यावरण

हवामान बदल आणि त्याचा भारतीय शेतीवर होणारा परिणाम

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जागतिक पातळीवर हवामान बदलाचे गंभीर परिणाम अनुभवले जात आहेत, आणि भारताची शेतीही त्याला अपवाद नाही. तापमानवाढ, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ, तसेच कडक हवामान या घटकांमुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रावर होणारे हे परिणाम केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर अन्नसुरक्षेलाही मोठ्या आव्हानांसमोर उभे करत आहेत. हवामान बदलाचे मुख्य परिणाम:अनियमित […]Read More

Lifestyle

कोरियन बिबिंबाप – तांदूळ, भाज्या आणि सॉसने तयार होणारी पौष्टिक डिश

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिबिंबाप हा दक्षिण कोरियाचा लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. “बिबिंबाप” या शब्दाचा अर्थ “मिश्रित भात” असा होतो. हा डिश उकडलेल्या तांदळावर विविध भाज्या, प्रथिनयुक्त घटक, आणि चवदार गोचुजांग सॉस घालून तयार केला जातो. हा हेल्दी आणि चविष्ट पर्याय कोरियन खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. साहित्य: तांदळासाठी: भाज्यांसाठी: टॉपिंगसाठी: सॉससाठी: कृती: […]Read More

पर्यटन

महाबलिपुरम – तमिळनाडूतील ऐतिहासिक शिल्पांची नगरी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाबलिपुरम, ज्याला मामल्लपुरम असेही म्हणतात, तमिळनाडू राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण प्राचीन वास्तुकलेचा अनमोल ठेवा मानले जाते. या नगरीचे शिल्प सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. इतिहास: महाबलिपुरमची स्थापना ७व्या शतकात पल्लव राजघराण्यातील राजा नरसिंहवर्मन यांनी केली. या ठिकाणाचे नाव पौराणिक […]Read More

सांस्कृतिक

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा रावसाहेब बोराडे यांना

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना […]Read More

देश विदेश

दिल्लीत तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपा पुन्हा सत्तेवर

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीच्या मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला नाकारत तब्बल सत्तावीस वर्षांनी कमळ फुलवलं आहे. तब्बल २७ वर्षांनी देशाच्या राजधानीत भाजपाची सत्ता आली आहे. ७० जागांपैकी भाजपानं ४८ जागा जिंकल्या आहेत. तर दोन वेळा एकहाती मोठा विजय मिळवलेल्या आप पक्षाला २२ जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला ह्या […]Read More

पर्यावरण

वाघांच्या भ्रमणमार्गात येणाऱ्या दोन कोळसा खाणींना स्थगिती…

चंद्रपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील दुर्गापूर ओपनकास्ट आणि साखरी-इरावती या दोन कोळसा खाणींच्या प्रस्तावाला केंद्रीय वन – पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. या दोन्ही खाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्रभ्रमण मार्गात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीसाठी ८०.७७ हेक्टर वनजमीनच्या लीजचे नूतनीकरण आणि साखरी-इरावतीच्या […]Read More

महिला

५ लाख अपात्र महिलांना वगळले लाडकी बहिण योजनेतून !

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तब्बल ५ लाख अपात्र महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत योजनेंत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा अपात्र […]Read More

महानगर

सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक […]Read More

महानगर

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या 100 दिवसांच्या सघन मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी आज (दि.7 )फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा दिली.यावेळी महाव्यवस्थापकांनी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करत, या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे […]Read More