मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन […]Read More
गुजरातच्या अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Read More
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहबादिया हा स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला. या शो मधील ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावरून संतापाची लाट उसळली असून लोकांनी रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरूवात केली आहे. इतकंच […]Read More
ठाणे दि १०– अंबरनाथ येथील शिवगंगा नगर स्वामी समर्थ बिल्डिंग ला पातळ बारीक गांडूळ सारखा दिसणारा दोन एम एम पातळ साप आढळला , तो पाहून सर्पमित्र आकाश गोहिल यांना कॉल आला. हा वेगळ्या प्रकारचा साप बिल्डिंग मध्ये फिरत आहे असे बिल्डिंग चे लोकांनी सांगितले. त्यावेळी तो अति दुर्मिळ पोवळा जातीचा अत्यंत विषारी आढळून आला आहे. […]Read More
वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील मंगलामुखी तृतीय पंथी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महासंमेलनाचा मुख्य आकर्षण वाशीम शहरातुन निघालेली भव्य कलश यात्रा ठरली. या यात्रेत संपूर्ण भारतातून आलेल्या तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला. शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथून वाशीम शहराचे आराध्य दैवत बालाजी […]Read More
जालना दि १०:- जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. कापूस ठेवण्यासाठी जिनींग मध्ये जागा उपलब्ध नसल्याने जालन्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राकडून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, आता कापूस ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याने […]Read More
जालना, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या परतूर तालुक्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टरबूज लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झालीय. मात्र, यंदा मधमाश्यांचा अभाव दिसत असल्याने टरबूजाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. परतूर तालुक्यात मागील वर्षी 52 हेक्टरवर टरबूजची लागवड करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे. टरबुजाच्या फळधारणेसाठी […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):फालाफल हा लेबनीज पदार्थ जगभरातील फूड लवर्समध्ये लोकप्रिय आहे. चण्यांच्या पिठापासून तयार होणारा हा कुरकुरीत स्नॅक प्रथिनांनी भरलेला आणि पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे हेल्दी पर्याय मानला जातो. फालाफलचा स्वाद अनेक प्रकारे घेता येतो—ते सॅलडसोबत, सँडविचमध्ये किंवा पिटा ब्रेडसोबत खाल्ला जातो. फालाफलची मूळ कथा: फालाफल हा मध्य पूर्वेत प्राचीन काळापासून प्रचलित आहे. […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट म्हणून ओळखले जाते. या बेटाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, निसर्गसौंदर्य, तसेच इथली शांतता पर्यटकांना आकर्षित करते. माजुली बेटाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीतही करण्यात आला आहे. माजुली बेटाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व: माजुली बेटाचा इतिहास १५व्या शतकापर्यंत […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्यक्तिमत्त्व विकासात भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) महत्त्वाची भूमिका बजावते. आपले स्वतःचे आणि इतरांचे भावनिक आवेग समजून घेणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व सकारात्मक संवाद साधणे यासाठी ही कौशल्ये आवश्यक आहेत. केवळ तांत्रिक ज्ञान असूनही भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावामुळे अनेकांना यशाच्या शिखरावर पोहोचता येत नाही. त्यामुळे ही कौशल्ये विकसित करणे काळाची गरज […]Read More