ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती तथा जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात कसे सहभागी व्हाल? […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकमधील हंपी हे भारतातील एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय स्थळ असून, युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट आहे. पूर्वीच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीमध्ये अनेक अप्रतिम मंदिरे, महाल आणि वास्तुशास्त्रीय अद्भुत रचनांचा खजिना आहे. इथे भेट दिल्यास प्राचीन भारताच्या वैभवशाली इतिहासाची झलक अनुभवायला मिळते. हंपीतील प्रमुख मंदिरे १. विरुपाक्ष मंदिर २. विठ्ठल […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):भारतीय जेवणात डाळ हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यापैकी दाल फ्राय हा एक लोकप्रिय आणि चविष्ट प्रकार आहे. हा पदार्थ पंजाबी ढाबा स्टाईलमध्ये तयार केला जातो, जो गरमागरम भात किंवा फुलक्यासोबत अप्रतिम लागतो. मसाल्यांचा योग्य समतोल आणि तुपातील फोडणी यामुळे याची चव अजूनच वाढते. दाल फ्रायसाठी आवश्यक साहित्य: मुख्य घटक: […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वीज उत्पादनाचे नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. सध्या सौरऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यावर भर दिला जात आहे. परंतु सूर्यास्तानंतर सौर उर्जेची उत्पादनक्षमता कमी होते. त्यामुळेच आता समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली […]Read More
लखनऊ,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये दररोज कोट्यवधी भाविक उपस्थित राहत आहेत. प्रचंड प्रमाणात अखंडपणे लोटणाऱ्या या जनसागराचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने उत्तम व्यवस्था ठेवूनही या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊन ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेकजण हरवले होते. त्यांना शोधून घरी […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील New India Co-operative Bank च्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे RBI कडून काल कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या बँकेत कुंपणानेच शेत खाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही बँक डबघाईला येण्यामागील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. बँकेचा पूर्व General Manager and Accounts head हितेश प्रवीणचंद मेहता विरोधात दादर […]Read More
नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधी कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्य यावर परिणाम होतो त्यामुळे विधी कारकीर्द हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते, असे […]Read More
मुंबई, दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांच्या ३९५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग,पर्यटन संचालनालय आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर, शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात दि. १७ ते १९ दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता या सोहळ्याचे […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील साडपाण्याचा भार वाहता वाहता मिठी नदीचे गलिच्छ नाल्यात रुपांतर झाले आहे. श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले या नदीला मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ३२ नवीन रेल्वे स्थानकांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, या स्थानकांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. परिणामी, ही कामे प्रत्यक्षात सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता असून, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मध्य आणि […]Read More