मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जर तुम्हाला निसर्गाच्या जादूई सौंदर्याचा साक्षात्कार करायचा असेल, तर नॉर्वेतील नॉर्दर्न लाईट्स (Northern Lights) हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. ऑरोरा बोरेलिस (Aurora Borealis) म्हणून ओळखले जाणारे हे प्रकाशप्रदर्शन उत्तर ध्रुवाजवळ दिसणाऱ्या नैसर्गिक विद्युत उर्जेमुळे तयार होते. हे हिरव्या, निळ्या, जांभळ्या आणि कधी कधी लालसर छटांचे अप्रतिम रंग आकाशात […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०२३ या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५.७१ लाखांवरून कमी होऊन ४.७८ लाखावर आली आहे. राज्य सरकारच्या एकूण जागा ७.२४ लाख इतक्या आहेत. याचा अर्थ राज्य सरकारकडे सध्या ३४ टक्के जागा रिक्त आहेत. प्रति लाख […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने ‘ Agri Stack’हा उपक्रम सुरू केला असून याद्वारे सर्व जमीन मालक यांचे आधार नंबर व मोबाईलचा नंबर घेऊन माहिती एकत्रित करण्यात येत आहे. या उपक्रमाने जमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात २१ जानेवारी २०२५ च्या आदेशान्वये यासाठी विशेष कॅम्प आयोजित […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय खाद्यसंस्कृतीत बंगालच्या खाद्यपरंपरेचे खास स्थान आहे. बांगाली लोकांच्या जेवणात मासे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, आणि त्यामधील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे “माछेर झोल”. हा पदार्थ चवदार, मसालेदार आणि साधेपणातही अत्यंत खास असतो. हा पारंपरिक फिश करी भातासोबत खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. साहित्य: ✅ ५०० ग्रॅम रोहू किंवा कातला […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रणवीर अलाहाबादिया या प्रसिद्ध युट्युबरने समय रैनाच्या कार्यक्रमात केलेल्या बिभत्स वक्तव्यानंतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर आता कडक भूमिका घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मना आचारसंहिता पाळण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट प्रकाशित करताना देशाच्या कायद्यांचे पालन करण्याचा […]Read More
धाराशिव,दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) श्रीक्षेत्र तुळजापुरात मादक पदार्थ तस्करी आणि सेवनाचे मोठे रॅकेट सुरू आहे आणि हजारो तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. या संकटाच्या विरोधात तुळजापूरमधील पुजारी, व्यापारी, आणि ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी या विरोधात ठोस कारवाईची मागणी करीत इशारा दिला की, कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करून तुळजापूर शहर बंद आंदोलन केले […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २७ फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जेएनयुमध्ये कुसुमाग्रजांच्याच नावे मराठी अध्यासन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी १० काेटी रुपये देण्यात येणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दिल्लीच्या तालकटाेरा स्टेडीयममध्ये २१, २२, २३ तारखेला हाेण्ाऱ्या ९८व्या मराठी साहित्य संमेलनाची विशेष रेल्वे पुण्याहून बुधवारी (१९ जानेवारी) दिल्लीकडे […]Read More
नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संभाजीनगर येथील डॉ. हेगडेवार रुग्णालयाचे विश्वस्त डॉ अनंत पंढरे यांची नागपूर मधील नामांकित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संसदेच्या कायद्याव्दारे सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थेला दिला जाणारा विशेष दर्जा ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून एम्सला प्राप्त झाला आहे. मिहान नागपूरला १५० एकर विस्तीर्ण परिसरात […]Read More
बुलडाणा, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एका कार ने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले .मुंबईवरून अकोला वाशिमच्या दिशेकडे जाणाऱ्या कारने बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड टोल जवळ आज सकाळी अचानक पेट घेतला या कार मधील दोघांचा […]Read More
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यंमत्री पदाकडे लोकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण अखेर भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर गुरूवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर […]Read More