Month: February 2025

देश विदेश

वासुदेव संतु गायतोंडेची चित्रकला सातासमुद्रापार

मुंबई, दि. 21 (एम एमसी न्यूज नेटवर्क) – चित्रकला ही मानवी भावभावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करणारी एक सशक्त कला आहे. याच कलेच्या माध्यमातून वासुदेव संतु गायतोंडे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेची महती जगभर पोहोचली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.अशी माहिती चिन्हचे संस्थापक-संपादक सतीश नाईक व भाषांतरकार शांता […]Read More

विदर्भ

पैनगंगा नदीवरील बंधारे कोरडे, रब्बीची पिके धोक्यात

वाशीम, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवर बाळखेड, भापुर आणि धोडप बुद्रुक परिसरात कोल्हापुरी बंधारे असून हे सर्व कोल्हापुरी बंधारे पाण्या अभावी कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली पैनगंगा नदीकाठची शेकडो हेक्टर वरील रब्बीची गहू,हरभरा,बीजवाई कांदा तसेच ऊस ही पिके धोक्यात आली आहेत.परिणामी या […]Read More

Lifestyle

गुजराती उंधियू – पारंपरिक हिवाळी भाज्यांचा स्वादिष्ट मसालेदार पदार्थ

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातच्या खाद्यसंस्कृतीत उंधियूला एक विशेष स्थान आहे. हा पारंपरिक हिवाळी पदार्थ अनेक भाज्या आणि मसाले यांचा संयोग करून बनवला जातो. त्याच्या चविष्ट आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. उंधियू म्हणजे काय? उंधियू हा मिश्र भाज्यांचा एक पारंपरिक गुजराती पदार्थ आहे. हा विशेषतः संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने किंवा हिवाळ्यात […]Read More

पर्यावरण

ग्लोबल वॉर्मिंग – वाढते तापमान आणि त्याचे परिणाम

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. हा ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) नावाचा गंभीर प्रश्न आहे, जो मानवाच्या क्रियाकलापांमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची प्रक्रिया. हे मुख्यतः कार्बन डायऑक्साइड (CO₂), मिथेन (CH₄), आणि इतर हरितगृह वायू (Greenhouse Gases) […]Read More

महिला

त्वचेची काळजी – निसर्गोपचार आणि घरगुती उपाय

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्त्रियांसाठी त्वचेची निगा राखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. वाढते प्रदूषण, तणाव, अयोग्य आहार आणि रासायनिक उत्पादने यामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी नैसर्गिक उपचार हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. सुरकुत्या आणि त्वचेच्या समस्यांसाठी निसर्गोपचार ✅ कोरडी त्वचा: तिळाचे तेल किंवा बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते.✅ […]Read More

करिअर

डेटा सायन्स – भविष्यातील उच्च मागणी असलेले करिअर

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या डिजिटल युगात डेटा ही नवीन “इंधन” म्हणून ओळखली जाते. विविध उद्योगांसाठी डेटा सायन्स हे सर्वाधिक मागणी असलेले करिअर बनत आहे. डेटा सायंटिस्ट्स मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून त्याचा उपयोग व्यवसाय, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करतात. डेटा सायन्स म्हणजे काय? डेटा सायन्स ही संगणकीय प्रणाली, आकडेवारी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) […]Read More

अर्थ

मोबाईलमध्ये मिळणार पीएफची रक्कम, येत्या ३ महिन्यात युपीआय सुविधा सुरू

पुढच्या तीन महिन्यांत कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) सुरू केली आहे. ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला ईपीएफ काढू शकणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफ’चे दावे जलद गतीनं सोडवले जावेत तसेच विना अडथळा व्हावेत, यासाठी भारत सरकारनं काही […]Read More

ट्रेण्डिंग

आशा ताईंनी काढली विकीची दृष्ट… व्हिडिओ व्हायरल

सध्या विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची खूप चर्चा आहे. विकिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. सर्व स्तरातून है कौतुक होत आहे. अगदी विकीच्या घरची मंडळीही भारावून गेली आहेत. चित्रपट पाहून विकीच्या घरी बरीच वर्ष काम करणाऱ्या आशा ताईंनी त्याची दृष्ट काढली आहे. त्याचा व्हिडिओ विकीने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअऱ करताना विकी […]Read More

शिक्षण

जालन्यात दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटला, जिल्हाधिकाऱ्यांचा इन्कार

जालना दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान जालना, यवतमाळमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारीला जालन्यातील बदनापूर येथील केंद्रानजीक असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेला. जालन्यात दहावीच्या मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली असून दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : मातृभाषा आपली ओळख, ती टिकली तर

राधिका अघोर भाषेचा उगम संवादाचे, संभाषणाचे माध्यम म्हणून झाला. आणि मानव संस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतसा भाषेचा वापर आणि पर्यायाने तिचा ही विकास होत गेला. विशिष्ट समुदायाची अमुक भाषा, तिथल्या भौगोलिक रचना, संस्कृती, इतिहास यानुसार ठरत गेली, आणि मग तीच त्या त्या समुदायाची मातृभाषा ठरली. समुदायाच्या संस्कृती – परंपराशी जोडली गेली असल्याने साहाजिकच ही […]Read More