जालना दि २२:– पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासवडी – चांडोळ रोडवर पुलाचे बांधण्याचे काम चालू आहे. या कामासाठी सिल्लोड येथील काही मजूर आले आहेत. यावेळी काल दिवसभर पुलाचे काम करून रात्री विसावा घेण्यासाठी त्यांनी पत्र्याचे शेड केले होते. त्याखाली […]Read More
जालना दि २२:– जालन्याच्या अंबड बसस्थानकात बस अनियंत्रित होऊन फलाटावर चढल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 ते 8 प्रवासी जखमी झालेत. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. अंबड बस स्थानकात अंबड – सिल्लोड ही बस (क्र. एम एच 20बी एल 1606) अनियंत्रित होऊन […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल मार्केटिंग हे सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या करिअरपैकी एक आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कंपन्या ऑनलाईन जाहिरातींवर मोठा भर देत आहेत. यामुळे डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्ससाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ब्रँड, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचे प्रमोशन करणे. […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणजे व्हेनिस (Venice, Italy). जगप्रसिद्ध कालवे, भव्य वास्तुकला आणि ऐतिहासिक वारसा यामुळे हे शहर प्रवाशांसाठी आकर्षण ठरले आहे. व्हेनिस – एक अनोखे जलशहर व्हेनिस हे इटलीमधील उत्तर भागात असलेले एक सुंदर शहर आहे. हे संपूर्ण शहर 118 छोट्या बेटांवर वसलेले असून, त्यांना 400 हून […]Read More
कोल्हापूर दि २१– एक रुपया भिकारीसुद्धा भीक घेत नाही. मात्र, आम्ही पीक विमा देत शेतकऱ्यांना एक रुपयात देत आहोत, असं वक्तव्य करून वादाला तोंड फोडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध करण्यात आला. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोपर्यंत माणिकराव कोकाटे माफी मागत नाही तोपर्यंत कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात परखडपणे समाजातील कुप्रथांचा समाचार घेतला प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो ती […]Read More
नवी दिल्ली,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून राजधानी दिल्लीत तीन दिवसीय ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट टिममध्ये चैतन्य निर्माण करणारा, तुफानी खेळी आणि धडाकेबाज स्वभाव यामुळे प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली. क्रिकेटपट्टूमध्ये दादा म्हणून परिचित असलेल्या या क्रिकेटपट्टूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: गांगुलीनेच ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पश्चिम बंगालमधील बर्धमानमध्ये काल सौरव गांगुलीने […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारने १७ फेब्रुवारीपासून FASTag चे नियम बदलले आहेत. या सर्व नियमांबद्दल जाणून घेऊया. यातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या आणि त्यानुसार अपडेट व्हा. म्हणजे तुम्ही मोठ्या दंडापासून वाचू शकाल. विशेष महत्त्वाचे म्हणजे FASTag वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. FASTag ब्लॅकलिस्टेड आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याची स्थिती […]Read More
पालघर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत संध्याकाळी चार वाजता एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं […]Read More