लातूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खरेदी केंद्रावरील सोयाबीनची खरेदी दुपारपासून बंद झाली त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले, त्यांनी शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करून ठिय्या मांडला.नाफेडच्या वतीने लातूर शहरातील गूळ मार्केट परिसरातील खरेदी केंद्रावर सुरू असलेली हमीभावाने सोयाबीनची खरेदी दुपारपासून अचानक बंद करण्यात आली. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतमालाच्या वाहनांसह प्रतीक्षेत असलेले नोंदणीकृत शेतकरी आक्रमक झाले, […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ तात्काळ […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. या कामाच्या चौथऱ्याचे काम सुरू असून यात स्टेनलेस स्टीलचा वापर केला जात आहे. राज्य शासन राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. ही तिकीट दरवाढ […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक , बालकलाकार विभागातले पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले. गेल्या […]Read More
प्रयागराजला जाणाऱ्या एका ट्रेनवर मध्यप्रदेशातील हरपालपूर स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक जमावाने ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्यांच्या काचांवर जोरदार दगडफेक केली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सदर ट्रेन महाकुंभसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना धक्का बसला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, ट्रेनच्या दरवाज्यांना आणि […]Read More
राधिका अघोर यंदाच्या डेटा संरक्षण दिनाची संकल्पना आहे – ‘ आपल्या डेटावर आपलेच नियंत्रण ‘माणसाची साधन संपत्ती जसजशी वाढत जाते तसतसे त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करणेही भाग होऊन जाते. डेटा म्हणजेच डिजिटल स्वरूपातली माहिती/ आकडेवारी ही आजची खाजगी संपत्तीच आहे. व्यक्ती म्हणून आपली, आपल्या कुटुंबाची गोपनीयता जपण्यासाठी आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारी, डेटा चोरी […]Read More
ठाणे दि २७ — मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दैनंदिन कामात सहज माहिती उपलब्ध करून देणारे Open AI आता वादात अडकले आहे. प्रख्यात उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी Open AI विरोधात केस दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्तान टाइम्ससह मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी दिल्ली न्यायालयात OpenAl विरुद्ध खटला दाखल केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉपीराइट […]Read More
सेंद्रिय शेती ही पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी फायदेशीर शेती पद्धती आहे. रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय घटकांद्वारे शेती केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन अधिक पोषणमूल्ययुक्त होते. सेंद्रिय शेतीचे फायदे:१. जमिनीचा पोत सुधारतो: सेंद्रिय घटकांनी जमिनीची सुपीकता वाढते.२. पाण्याची बचत: या पद्धतीत पाण्याचा वापर कमी होतो.३. आरोग्यासाठी फायदेशीर: सेंद्रिय अन्नामुळे रासायनिक पदार्थ टाळता येतात.४. […]Read More