मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनीयक मंदिरात जाण्यासाठी आता पारंपरिक पोशाख घालणे बंधनकारक होणार आहे. काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळेच ड्रेस कोडबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक हे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूज सेलिब्रिटी, उद्योजक यांचे श्रद्धास्थान […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मागील काही दिवसांत अनेक घुसखोरांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.अशाच एका कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशीं घुसखोरांना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.शाआलम मोहम्मद शरीफ (39 ),रमजान मोहम्मद शरीफ (24 ),रजिया हुसेन सय्यद (27) व कुलसुम अजिज […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागातील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर, सदर आरोग्य केंद्र व दवाखाना तात्पुरत्या स्वरूपात नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखाना, बी. एम. सी. जिमखाना, गिलबर्ट हिल, सागर सिटी शाळेजवळ, […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या आडमुठेपणामुळे बंद झालेली हिंदू चे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेली कैलास मानसरोवर यात्रा यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा सुरू होणार आहे. जून 2020 मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबवण्यात आली होती. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर ह्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ह्या याचिकेत त्यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख ह्यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणण्याची मागणी केली आहे. तसेच, निवडणूक आयोगाला प्रतिवादी बनवून मंत्री धनंजय मुंढे ह्यांच्या प्रतिज्ञापत्रात वाल्मिक कराड सोबत असलेल्या कंपन्यांचा उल्लेख न […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) रहिवाशांना रोजीरोटी वा अन्य कारणांसाठी दररोज प्रवास करावा लागतो. यामध्ये ७५% प्रवासी उपनगरीय रेल्वे (लोकल) सेवा वापरतात, तर उर्वरित २५% प्रवासी महानगर परिवहन सेवा (बस) आणि नव्याने सुरू झालेल्या मेट्रो सेवांचा वापर करतात.सध्या शहरी बस सेवा आणि मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापन हे पूर्णपणे राज्य शासनाच्या अखत्यारीत […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक तसेच चित्रपट उद्योगांशी संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. चित्रपट क्षेत्रातील लहान कलाकारांवर होत असलेल्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत मागील सात दिवसात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात ५४४ चारचाकी हातगाड्या, ९६८ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २५१ इतर विविध […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या अफवांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही […]Read More