मुंबई, दि., ३०:– प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या […]Read More
जालना दि ३०– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपले सातवे आमरण उपोषण पुन्हा एकदा स्थगित केले आहे. आ सुरेश धस आणि खा बजरंग सोनावणे यांच्याहस्ते रस पिऊन त्यांनी आपले उपोषण सोडले. जरांगे यांनी सामुहिक आमरण उपोषणात सहभागी झालेल्या उपोषणकर्त्यांना स्वतःच्या हाताने पाणी पिऊ घालत त्यांचं देखील आमरण उपोषण स्थगित केले. देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी […]Read More
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आज लागली आहे. प्रयागराज येथील सेक्टर २२ मध्ये ही आग लागली असून या आगीत १५ टेन्ट जळून खाक झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही.Read More
फळांचा राजा आंबा नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. येथे राज्यातील अनेक ठिकाणाहून आंब्याची आवक झाली आहे. सध्या यात देवगड हापुसला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. देवगड आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळत आहे. अगदी दोनशे रुपये डझन आंब्याची विक्री सध्या सुरू आहे. ML/ML/PGB 3 Jan 2025Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या ७७व्या बलिदान दिनानिमित्त आज दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली. सुरुवातीला राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजाराम’ गायले. त्यानंतर राज्यपालांनी […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :“स्वर्गाचा तुकडा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सोनमर्ग हे एक अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित पर्वत, आणि शांत नद्यांनी वेढलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. सोनमर्गची वैशिष्ट्ये: भेट देण्याचा उत्तम काळ:मे ते सप्टेंबर हा पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ आहे. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो, त्यामुळे स्कीईंगसाठी हे ठिकाण उत्तम […]Read More
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला कृषी आणि अकृषी असा दोन्ही प्रकारचा पतपुरवठा करून शेतकरी वर्गाला दिलासा देता यावा, यासाठी बीड जिल्हा बँकेस बुलडाणा जिल्ह्याच्या धर्तीवर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ३०० कोटींचे सॉफ्ट लोन सवलतीच्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ (दुरुस्ती) विधेयकाची तपासणी करणाऱ्या संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) आज या मसुद्याला मंजुरी दिली. 16 सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले, तर 11 सदस्यांनी विरोध केला.जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले, आता हा अहवाल उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर सादर केला जाईल. ते पुढील कारवाई करतील. समितीत […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईमध्ये रस्ते, उड्डाणपूल, कोस्टल रोड उभारण्यात येत असले तरीही रस्त्यांवरील मोठ्या वाहनांमुळे प्रवाशांना प्रवासासाठी खूप जास्त वेळ खर्च होतो. येत्या दोन महिन्यांत मुंबईत बाईक टॅक्सी सुरु होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. बाईक टॅक्सी सुरु करण्याच्याअनुषंगाने परवाने दिले जाणार आहेत. मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या […]Read More