Month: January 2025

राजकीय

जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ […]Read More

विज्ञान

पाकिस्तानचा पहिला स्वदेशी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्लामाबाद, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानने आता बऱ्याच कालावधीने एक लक्षणीय कामगिरी पार पाडली आहे. पाकिस्तानने चीनच्या जिउक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरुन आपला पहिला स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल (EO-1) उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षपण केले. त्यांच्या या पोस्टवर परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी अभिनंदन करत अवकाश तंत्रज्ञानात पाकिस्तानचे महत्व वाढत असल्याचे म्हटले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज […]Read More

शिक्षण

१० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून (SSC) घेतली जाणारी इयत्ता 12 वी आणि १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं Hall ticket शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र हे Hall Ticket आता वादग्रस्त ठरत आहे. हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या […]Read More

देश विदेश

देशातील पहिली Solar Car बाजारात दाखल

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील स्टार्टअप कंपनी Vayve Mobility कडून ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार Evaलाँच करण्यात आली आहे. वेव इवा ही एक छोटी कार आहे. ज्यामध्ये 2 लोक आणि एक लहान मूल बसू शकते. कंपनीचा दावा आहे की कार एका चार्जवर 250 किलोमीटरची रेंज देईल. ही EV 5 सेकंदात […]Read More

सांस्कृतिक

बडोद्यात होणार मराठी वाङ्‌मय परिषदेचे साहित्य संमेलन

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचे मराठी वाड्मय परिषदेचे ७४ वे साहित्य संमेलन पुढील महिन्यात ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथील महाराणी चिमणाबाई हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल, अशी माहिती मराठी वाड्मय परिषद, बडोदेचे कार्यवाह संजय बच्छाव यांनी दिली. या […]Read More

पर्यावरण

उरणमध्ये दिसली दुर्मिळ ‘लालकंठी तीरचिमणी’

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड- रशियामध्ये वीण करुन मुख्यत्वे आफ्रिका आणि दक्षिण-उत्तर आशियात स्थलांतर करणाऱ्या लाल कंठाच्या तीरचिमणीचे दर्शन प्रथमच उरण तालुक्यात झाले आहे. उरणच्या नवघर गावात या पक्ष्याचे दर्शन घडले असून राज्यात या पक्ष्याच्या ‘भटका पक्षी’ म्हणून तुरळक नोंदी आहेत. पाणथळ आणि गवताळ प्रदेशात स्थलांतर करणारे अनेक पक्षी राज्यात दाखल झाले […]Read More

राजकीय

गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व तथा वस्तुसंग्रहालये […]Read More

पर्यावरण

पर्यावरण वाचवण्यासाठी उपाययोजना

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरण संवर्धनासाठी काही प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे: आपल्या भूमिकेचे महत्त्व पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. छोटे-छोटे बदलसुद्धा मोठा परिणाम करू शकतात. उदा. सायकलचा वापर, कचऱ्याचे वर्गीकरण, इको-फ्रेंडली उत्पादने खरेदी करणे, या गोष्टींमुळे पर्यावरण टिकवण्यासाठी महत्त्वाची मदत होते. ML/ML/PGB 18 Jan 2025Read More

विदर्भ

मॉरिशियन काळ्या उसाची मागणी वाढली; मिळतोय चांगला दर

वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावात उत्पादीत होणारा मॉरिशियन काळ्या उसाचे यंदा उत्पादन घटल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे असणाऱ्या काळ्या उसाला वाशीमच्या बाजारपेठेत चांगला ३५-४० रु कांडीप्रमाणे दर मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील काटा हे गाव काळ्या उसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या वर्षी उत्पादन घटल्याने काळ्या उसाला […]Read More

राजकीय

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि […]Read More