नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज संसदेला संबोधित करताना अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा परामर्ष घेतला. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे राष्ट्रपती म्हणाल्या- माझे सरकार ईशान्येत कायम शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. असे सांगताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधकांच्या गदारोळात राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आता भारतीय शास्त्रज्ञ चांद्रयान 4 विकसीत करण्यासाठी सज्ज झाले आहे.चांद्रयान 3 पेक्षा चांद्रयान 4 ही मोहिम अत्यंत वेगळी असणार आहे. चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट हे थेट आकाशात जोडले जाणार आहेत. भारताची नवी टेन्कॉलीजी पाहून संपूर्ण जग स्तिमीत होणार आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उद्योगविश्वाचा पाया रचणारा टाटा समूह नेहमीच सामाजिक बांधिलकी पाळत नवीन पायंडे पाडण्यात अग्रेसर असतो. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय आता टाटा समूहाने घेतला आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये पाळणाघर आणि भविष्य निर्वाहनिधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात […]Read More
माले, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदीवच्या पर्यावरण राज्यमंत्री फातिमाथ शमानाझ यांना राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. स्पॅनिश न्यूज एजन्सी ईएफईने दिलेल्या माहितीनुसार, फातिमाथ व्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्वांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणी मालदीव सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिंपिकसाठी हॉकी इंडियाने काल 16 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. संघाची कमान हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे, तर मिडफिल्डर हार्दिक सिंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. हरमनप्रीतचे हे तिसरे […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : – पाव किलो चण्याची डाळ– एक गड्डा लसूण सोलून– किती तिखट हवंय त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या (वड्या वाळून तिखट पणा कमी होतो, आणि जरा तिखट या चांगल्या लागतात सो त्या प्रमाणात मिरच्या घेतल्या तर बरं. तरी प्रमाण म्हणून १०-१२ तरी हव्यात)– मीठ चवीनुसार– थोडं जिरं– दोन तीन चिमटीभरून […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले असून हे काम करताना पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला. भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपणदेखील करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दीपक चौधरी, […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराच्या बाहेरील टेकडीच्या माथ्यावर सुंदर बसलेला, अंबर किल्ला हे पांढरे संगमरवरी आणि फिकट पिवळ्या आणि गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेले एक भव्य स्मारक आहे. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे, जे त्याच्या ऐतिहासिक, वास्तुशिल्प तसेच सांस्कृतिक महत्त्वाचा पुरावा आहे. 1592 मध्ये राजा मानसिंग I च्या आदेशानुसार संरचनेचे […]Read More
मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे विश्वासू स्वीय सहायक प्रविण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांनी ना.आठवले यांच्या विविध पैलूंवर, त्यांच्या व्यक्तीमत्वावर ,ना.आठवले यांच्या सहवासातून आलेले अनुभव ” सहवासातले आठवले”पुस्तक प्रकाशन पुस्तकरुपी लेखन संपादन प्रविण मोरे व चंद्रमणी जाधव यांनी केले आहे.या पुस्तकरुपी ग्रंथाचे प्रकाशन […]Read More
मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि गट – ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा १०८ […]Read More