मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 5000 हून अधिक अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांना तब्बल 40 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, घसरलेल्या बाजारपेठेतही एका छोट्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. ही कंपनी बीकन ट्रस्टीशिप आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवार 4 जून 2024 रोजी बाजारात सूचीबद्ध झाले. बीकन ट्रस्टीशिपचे […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान नवीन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अन्नधान्य उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन करतात. या प्रगतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बारामती येथे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी या प्रदर्शनात जमले असून, या प्रदर्शनात बटाट्याच्या रोपासह टोमॅटोचे रोप लावण्यात आले आहे. बारामती कृषी विज्ञान […]Read More
वाराणसी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘अबकी बार चारसो पार’ चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा विजयी होत यशाची हॅट्रीक केली आहे. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यातील भारतीय महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे, एका संशोधनातील आकडेवारीनुसार, 2019 मध्ये भारतातील 45,000 पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याचं समोर आलं. त्यामुळे याचे वेळीच निदान केले नाही, तर जीवावर बेतू […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदल खरा असून याचा परिणाम केवळ आपल्या ग्रहावर अकल्पनीय प्रकारे होत नाही. सध्या हा मानवतेसमोरील सर्वात मोठा धोका आहे. वाढते तापमान, समुद्राची वाढती पातळी आणि तीव्र हवामानाच्या घटनांची संख्या आणि तीव्रता वाढण्याव्यतिरिक्त, स्वच्छ हवा, शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित निवारा यासह आरोग्याच्या सामाजिक […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे मोठे पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात NDA सरकारला अपेक्षित बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३९० अंकांनी घसरून ७२०७९ अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी १३७९ अंकांनी घसरून २१८८४ अंकांच्या […]Read More
मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. संजय दिना पाटील यांना ४ लाख ५० हजार ९३७ एवढी मते मिळाली, तर श्री. कोटेचा यांना ४ […]Read More
अमेठी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर) : मागच्या लोकसभा निवडणूकीत अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघात विजयी झालेल्या भाजपच्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे. त्या 1.30 लाख मतांनी पराभूत झाल्या. काँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे किशोरी लाल शर्मा यांनी पहिल्यांदाच निवडणूक […]Read More
रायबरेली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपाला शर्थीने टक्कर दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. वायनाड […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी ओले खोबरे अर्धा वाटी लसूण 7-8पाकळ्या हिरवी मिरची एक 1कांदा बारीक चिरून गूळ आवडीनुसार 2 अमसुलं जिरेधणे पूड हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर क्रमवार पाककृती: प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र […]Read More