Month: June 2024

मराठवाडा

ओबीसी आरक्षण प्रश्र्नी मुंबईत आज संध्याकाळी चर्चा

जालना, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वडोगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज सरकरच्या शिष्टमंडळाने भेट घेत बऱ्याच वेळ चर्चा केली.या चर्चेनंतर आज संध्याकाळी मुंबईत याविषयार तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला, या चर्चेत वरिष्ठ ओबीसी नेते आणि आंदोलनकर्ते कार्यकर्ते यांचा समावेश असेल. आज […]Read More

सांस्कृतिक

‘शिवचरित्र – एक सोनेरी पान’ या गीताचे उद्घाटन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा भाग म्हणून ‘शिवचरित्र – एक सोनेरी पान’ या गीताच्या लोकार्पण प्रसंगी, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली बहीण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयीच्या आपल्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला. “हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले” या पंक्तींप्रमाणे होणारी अवस्था आज आपल्या हृदयाची आहे अशी […]Read More

ट्रेण्डिंग

राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे आणि त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शारीरिक, मानसिक तसेच भावनिक आरोग्य उत्तम राखण्यासह योग विश्वशांती प्रस्थापित करण्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक योग दिन : योग स्वतःसाठी आणि समाजासाठीही

आज जगभरात दहावा योग दिन साजरा होत आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर मांडलेला योगदिनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. जवळपास 177 देशांनी ह्या प्रस्तावाला समर्थन देत, 21 जून हा योगदिन निश्चित करण्यात आला. 21 जून हा ग्रीष्म संक्रांतीचा दिवस मानला जातो या दिवशी दिवस सर्वात मोठा असतो आणि या दिवसापासूनच […]Read More

अर्थ

RBI कडून या बँकेचा परवाना रद्द

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मुंबईतील द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार असून बँकेचे सर्व व्यवहार १९ जूनपासून गोठविण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला असला तरी प्रत्येक खातेदाराला त्याची ५ लाखांपर्यंतची विमा संरक्षण रक्कम मिळविता […]Read More

बिझनेस

ओला इलेक्ट्रिकचा IPO लाँच करण्यास SEBI ची मान्यता

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओला ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ओला इलेक्ट्रिकला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 22 डिसेंबर 2023 रोजी SEBI कडे IPO साठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला होता. यासोबतच SEBI ने […]Read More

पर्यावरण

‘दिल्लीतील प्रदूषणात 30 टक्के घट’, मंत्री गोपाल राय यांचा दावा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, केजरीवाल सरकार प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत प्रदूषणात तीस टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हिवाळ्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हिवाळी कृती योजनेअंतर्गत काम करतो. गेल्या वर्षी, आम्ही उन्हाळी कृती योजना सुरू केली होती, जेणेकरून दीर्घकालीन […]Read More

करिअर

भारतीय तटरक्षक दलात 320 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: वय श्रेणी : 18-22 वर्षांच्या दरम्यान. पगार: नाविक सामान्य कर्तव्य: यांत्रिक : निवड प्रक्रिया: महत्त्वाची कागदपत्रे: Indian Coast Guard Recruitment for 320 Posts ML/ML/PGB20 Jun 2024Read More

Lifestyle

मिंट-कोरिअँडर सूप

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  पुदिन्याची पाने, कोथिंबीर, आले, लसूण पाकळ्या दोन, मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो एक छोटा चमचा,गाजर- श्रावण घेवडा बारीक कापून पाव वाटी. कांद्याची पात एक चमचा बारीक कापून. तेल एक चमचा, लिंबूरस/ व्हिनेगार दोन तीन थेंब. एक पेला पाणी. हे दोन वाट्या सूप होइल इतकेच प्रमाण आहे. एका माणसाचे […]Read More

पर्यटन

समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या महाराष्ट्रातील काही किल्ल्यांपैकी एक, सिंधुदुर्ग किल्ला

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या महाराष्ट्रातील काही किल्ल्यांपैकी एक, सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर किनाऱ्यावर आहे. ते मराठ्यांचे शासक शिवाजी महाराज यांनी बांधले होते. 100 हून अधिक पोर्तुगीज वास्तुविशारद आणि हजारो भारतीय मजुरांच्या कौशल्यामुळे हा किल्ला 3 वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आला. तुम्ही येथून शांत समुद्राच्या वाऱ्याचा आनंद घेऊ शकता आणि सुंदर […]Read More