मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज […]Read More
सांगली, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधीच्या रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील स्टेशन चौक पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत या मोर्चात शेकडो शेतकरी आंदोलन सहभागी झाले होते. मोठ्या कर्जदार पुढार्यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना […]Read More
वर्धा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याच्या ऍड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लिगल पावरलिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ.क्षितिजा यांना सूचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि […]Read More
लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीट परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालवणाऱ्या चार जणांविरोधात लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील जलिलखाॅं पठाण या संशयित आरोपीस रविवारी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजय जाधव यास पोलिसांनी अटक केलीय. त्यास […]Read More
अंतराळातून राम सेतू कसा दिसतो त्याचा फोटो युरोपियन स्पेस एजन्सीने शेअर केला आहे. कोपर्निकस सेंटिनेल-2 या उपग्रहावरून हा फाटो घेतला आहे, तो एक्सवरून शेअर केला आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत विस्तारलेला राम सेतू ही चुनखडीपासून तयार केला आहे, याला ॲडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. राम सेतू १५ व्या शतकापर्यंत पार करण्यायोग्य होता, पण […]Read More
पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये एका उद्योजकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला होता.या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात अल्पवयीन आरोपीच्या आत्याने याचिका केली होती. ही अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आले होते. आता त्याला जामीन मिळाला आहे.Read More
देशाला आता भरपूर सोनं मिळणार आहे. कारण राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. ही खाण भविष्यात देशाला २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला […]Read More
वाशिम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील शेलु बाजार येथे गेल्या दोन दिवसांत जवळपास ४० लोकांना डायरीयाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशीम येथे रेफर केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांनी दिली. २२ जून रोजी १५ रुग्णांना डायरीया ची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अकोला, वाशीम […]Read More
बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर खाजगी लक्झरी बसने पेट घेतला सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही परंतु लक्झरी बस पूर्णतः जळून खाक झाली. चंद्रपूर येथून लग्न समारंभ आटपून ही वऱ्हाडी मंडळी घेवुन बुलढाण्याकडे येत होती. आज 25 जूनच्या सकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर […]Read More
आज सकाळी झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवून क्रिकेट जगात एक नवीन इतिहास रचला आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानची टीम थेट सेमीफायनलमध्ये पोहोचली असून, त्यांच्या खेळाडूंच्या अद्वितीय कामगिरीचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे त्यांचे वर्ल्डकपमधील स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दाखवलेल्या संयम आणि समर्पणाने त्यांना विजयाच्या उंचीवर नेले आहे. संपूर्ण क्रिकेट जगाने या विजयाला […]Read More