नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटीश काळापासून चालत आलेले जवळपास १५० वर्ष जुने भारतीय दंड संहिता कायदे अर्थात IPC, भारतीय पुरावा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) या कायद्याच्या जागी १ जुलैपासून नवीन कायदे लागू होणार आहेत. भारत सरकारने त्याची औपचारिक घोषणाही केली आहे. हे तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन होत असताना साठवणूक सुविधां अभावी धान्य वाया जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. योग्य यंत्रणेच्या अभावी देशातील हजारो टन अन्नधान्य दरवर्षी वाया जाते. यावर उपाय म्हणून पंतप्रधान मोदी यांनी आज (24 फेब्रुवारी) सहकार से समृद्धी कार्यक्रमांतर्गत जगातील सर्वात मोठ्या सहकारी धान्य साठवणूक योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचे […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील वीस रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याची सुरूवात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी भारतातील ५५४ हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच १५०० रोड ओव्हर ब्रीज आणि भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या योजनेतून खालील कामांचा समावेश आहे —+ मध्य रेल्वेच्यादेखील 12 स्थानकांचा […]Read More
महाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात किल्ले रायगडावरील राज सदरेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी वाजविणारा मनुष्य या निवडणूक चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमनताई पाटील, […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण माणसाला समृद्ध करतं. पण कधी-कधी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहातं. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींबाबत हे अनेकदा घडताना दिसतं. मात्र आता पैशांच्या अभावामुळे मुलींना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागणार नाही. कारण सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिर्ला मंदिर किंवा लक्ष्मी नारायण मंदिर हे दिल्लीतील एक हिंदू मंदिर आहे जे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. महात्मा गांधींनी 1939 मध्ये या मंदिराचे उद्घाटन केले आणि ते सर्व धर्म आणि जातींसाठी खुले आहे. हे मंदिर 7.5 एकरांपर्यंत पसरलेल्या कॉम्प्लेक्ससह दिल्लीतील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक […]Read More
नांदेड, दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५५ निर्वाचित आणि स्विकृत नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शेड्युल कास्ट व शेड्युल ट्राईब समुदायांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली आहे. 1950 आणि 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचा हवाला देताना ते म्हणाले की, शेड्युल कास्ट ची लोकसंख्या 1950 मध्ये 15% असून, 2011 मध्ये ती 16.6% वर पोहोचली आहे. तसेच, शेड्युल ट्राईबची लोकसंख्या 7.5% […]Read More
ठाणे, दि. २४:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ML/KA/SL 24 Feb. 2024Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी “कुसुमाग्रज साहित्य जागर” मांडला जाईल. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे […]Read More