मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलची बॅटरी अधिक वेळ चार्ज रहावी यासाठी विविध मोबाईल कंपन्या प्रयत्न करत आहेत. मोबाईलचे विविध पार्ट्स बनवण्यामध्ये आघाडीवर असलेल्या चीनमधील एका कंपनीने तर आता चक्क ५० वर्षे चालणारी बॅटरी विकसित केल्याचा दावा केला आहे. चीनमधील Betavolt या कंपनीने तयार केलेली ही बॅटरी न थकता कार्यरत राहिल. विशेष म्हणजे […]Read More
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेचे महापालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या वर्षाचा अर्थसंकल्प 59,954 कोटी इतका असून, भांडवली बजेट अंदाजे 31,000 कोटी आहे. या अर्थसंकल्पात महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण ही मुख्य क्षेत्रे आहेत. शिवाय, महसुली खर्च […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे महानगरपालिका (पीएमसी) अंदाजे 300 झाडे तोडण्याची योजना आखत आहे. रस्ते रुंदीकरण आणि पार्किंगसाठी जागा निर्माण करण्यासाठी हे आवश्यक असल्याचा महापालिकेचा दावा आहे. असे असले तरी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी ही झाडे तोडण्यास विरोध दर्शवत महापालिकेने घेतलेल्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावर सध्या रहदारी चांगलीच वाढली […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोस्टल रोड या महानगरी मुंबईच्या भविष्यकाळातील विकासासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकल्पाचे काम आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मांडला. 59954.75 कोटी रुपयांच्यां या अर्थसंकल्कात कोस्ट रोडसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेलं आहे.त्याच्यामुळे, ताक जरी असले तरी फुकून प्यायचे हे मी ठरवलेले आहे.जागावाटप हा दुय्यम विषय आहे, प्रथम विषय हा आहे की, एक ‘किमान समान कार्यक्रम’ हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे. त्याची अर्धवट चर्चा झाली आहे, अर्धवट चर्चा सुरू असल्याचे वंचित […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत त्या थांबाव्यात व अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील राजाराम आढाव (५२) व मनीषा आढाव (४२) या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील शहर सत्र व दिवाणी न्यायालयातील वकिलांच्या संघटनेने शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले. वकील संरक्षण कायद्याच्या मागणीचे सरकारला वेळोवेळी निवेदन […]Read More
जळगाव, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा […]Read More
मुंबई दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क): महालक्ष्मी येथील रेस कोर्सच्या ९७ एकर जमिनीवर उद्यानच होणार असून कुठलेही बांधकाम होऊ देणार नाही. रेस कोर्स मुंबईकरांसाठी असून रेस कोर्ससाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मुंबई १ […]Read More
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०० शाळांमध्ये खुल्या व्यायम शाळा, विद्यार्थ्यांसाठी शब्द कोश, किचन गार्डन असे नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच मिशन मेरीट , मिशन अँडमिशन, डिजिटल शिक्षण, २२० शाळांमध्ये कौशल्य […]Read More
मुंबई दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाला पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक नवीन बसेस घेणे, वीज खरेदी, दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान यासाठी मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात तब्बल ९२८. ६५ कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या […]Read More