मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे लगतच्या भूखंडावरील ४० वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या झोपडीधारकांना कायमस्वरुपी घरे मिळेपर्यंत निष्कासनाची कारवाई थांबवावी व त्यांचे पुर्नवसन धोरण आखण्यात यावे या मागणीसाठी आज (सोमवारी )रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या वतीने आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळण्यासंबंधीचे महत्वपूर्ण विधेयक विधानसभेत मंजूर होते. सर्व […]Read More
धाराशिव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी महायुती सरकारनं निधीची तरतूद करून या कामाला गती दिली आहे. दर दोन-तीन वर्षाला उद्भवणाऱ्या कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करून मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या विशेष प्रयत्नातून या कामाला आवश्यक निधीची तरतूदही केली आहे, त्यामुळे या कामाला गती […]Read More
चंद्रपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय उपलब्ध झालाय. सध्या ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या ३ प्रवेशद्वारांवर या जिप्सी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ताडोबात पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात मात्र आता सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत मुंबईतल्या रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुरव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं.दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता.. कोस्टल रोडचं काम पूर्ण देखील झालं नाही. तरी केवळ निडणुकांना […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. त्यातच दिल्लीमध्ये पावसाच्या सरीही कोसळत आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल झाला असून अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहे. परिणामी थंडीची लाट ओसरली असून तापमानात मोठी वाढ झाली […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजना संबंधितांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात.कारण सरकारच्या अनेक विभागांच्या संकेतस्थळांवर या योजनांची माहिती विखुरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या १५०० हून अधिक महत्त्वाच्या योजनांची माहिती आता एका छताखालीच उपलब्ध […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईच्या वाढत्या विस्ताराबरोबरच येथील सुरक्षा व्यवस्थांवर ताण येत आहे. त्यातच गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाइल […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत काही दिवसांपूर्वीच श्रीराम मंदिर उद्घाटनाचा भव्य समारोह पार पडल्यामुळे आता देशभरातील वातावरण राममय झाले आहे. हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट सृष्टीत फारसे झालेले नाही. त्यातच आदिपुरुषच्या असमाधानकारक सादरीकरणानंतर रामायण विषयावर मोठ्या पडद्यावर चित्रपट साकारणे हे मोठे दिव्य ठरणार […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रॅमी’ पुरस्कार हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचे काम यामुळे वाखाणले जाते. जगभरातील रचल्या गेलेल्या संगीतांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. भारतीयांसाठी ‘ग्रॅमी २०२४’ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यंदा या पुरस्कारांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना देखील नामांकन मिळाले आहे. तृणधान्यांबाबत जागृती निर्माण […]Read More
ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात गुंड पोसले असून माझ्यासारख्या लोकांना ते गुन्हेगार बनवू इच्छित आहेत , भाजपा पक्ष ही संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हे सांगून झाले आहे असे सनसनाटी आरोप आज गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहेत. शिंदे गटाचे कल्याणचे […]Read More