Month: February 2024

करिअर

राजस्थान उच्च न्यायालयात पदवीधरांसाठी भरती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान उच्च न्यायालय जोधपूर यांनी कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट hcraj.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: भारतातील मान्यताप्राप्त कायदा विद्यापीठातून पदवी.संगणकाचे मूलभूत ज्ञान.शुल्क: सामान्य, ओबीसी, ईबीसी किंवा इतर राज्य श्रेणी: रु 750राज्यातील OBC, EBC आणि EWS श्रेणी: 600 रुSC/ST श्रेणी: […]Read More

राजकीय

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला

जालना, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्यामुळे, आज अखेर सरकारला दिलेला इशारा जरांगे पाटील यांनी पूर्ण करत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या दरम्यान सरकारने विशेष अधिवेशन बोलवून या सत्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा, आंदोलना […]Read More

महानगर

मुंबईत झाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक लोकार्पण सोहळा

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर ऐरोली जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. हे स्मारक मुलुंडचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे. या याप्रसंगी बोलताना आमदार मिहीर कोटेचा म्हणाले हे स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे […]Read More

विदर्भ

‘जय हनुमान कढई’ ठरली जगातील सर्वात मोठी कढई

नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याच्‍या निमित्‍त नागपूरचे प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्‍णू मनोहर यांनी तयार केलेल्‍या ‘जय हनुमान कढई’ ला वर्ल्‍ड रेकॉर्डस् ऑफ इंड‍ियाने स्‍वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढईचा बहुमान देत ‘रेकॉर्ड’ बहाल केला आहे. कोणताही विक्रम प्रस्‍थापित करायचा असल्‍यास त्‍यासाठी संबंधित संस्‍थेकडे प्रथम नोंदणी करावी लागते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या अटी आणि […]Read More

सांस्कृतिक

अकलूज येथे पारंपारिक लावणी महोत्सवास सुरुवात…

सोलापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लावणी कलावंताचे माहेरघर असलेल्या अकलूज येथे पारंपारिक लावणी महोत्सवाचे काल उद्घाटन करण्यात आले. जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अकलूजचा लावणी महोत्सव पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.यानिमित्ताने ढोलकीच्या खणखणाट आणि घुंगराच्या गजर अकलूजमध्ये ऐकायला मिळाला. मराठी लोककलेचा आई म्हणून लावणीकडे पाहिले जाते. ह्याच महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील […]Read More

ट्रेण्डिंग

राज ठाकरे यांनी केली बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न ‘ देण्याची मागणी

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज चौधरी चरणसिंग, पी.व्ही, नरसिंहराव आणि एम.एमस स्वामीनाथन या मान्यवरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.त्या आधी मागील आठवड्यात ज्येष्ठ भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आजपर्यंत यावर्षी जाहीर झाल्या […]Read More

देश विदेश

जया बच्चन यांनी संसदेत मागितली माफी

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या परखड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा त्या संसदेत बोलताना विलक्षण संतापल्याचेही पहायला मिळाले आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आता लवकरच संपणार आहे. मात्र आज संसदेत समारोपाचे भाषण करत असताना त्यांनी भावूक होत माफी मागीतली आहे. “कुणाचंही मन दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत होणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७१ व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर (Jio World Convention Center) येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्‍या केली. 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण […]Read More

साहित्य

उद्यापासून आठवडाभर राजधानीत विश्व पुस्तक मेळा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या थंडीने कुडकुडणाऱ्या राजधानी दिल्लीकरांना उद्यापासून आठवडाभर जागतिक साहित्याच्या मेळ्याची मेजवानी अनुभवता येणार आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 10 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हॉल क्रमांक 1 ते 5 मध्ये जागतिक पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत तो पुस्तकप्रेमींसाठी खुला राहणार आहे. […]Read More

देश विदेश

तीन मान्यवरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर

नवी दिल्ली,दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याआदी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज देशाच्या विकासात महत्त्वाच्या योगदाने देणाऱ्या तीन मान्यवरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे […]Read More