Month: February 2024

शिक्षण

पहीले शिक्षक साहित्य संमेलनाचे झाले थाटात उद्‌घाटन

छ. संभाजी नगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिले शिक्षक साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाच्या वैशाली जामदार यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्‍घाटन संपन्न झाले. सकाळी ग्रंथदिंडीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्या नंतर रान कवी ना. धो. महानोर साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पहिल्यांदाच असे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

निखिल वागळेंवरील हल्ल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला होता.भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार फोडली होती. या प्रकरणी आता भाजपसह अजित पवार गटाच्या १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी महायुतीचे कार्यकर्ते पर्वती पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पर्वती पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

असंवेदनशीलतेचा कहर, ऑपरेशन थिएटरमध्ये प्रि-वेडींग फोटो शुट

बंगळूरु, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रि-वेडींग फोटोशूटच्या नावाखाली सध्या नियोजित वधू-वरांकडून काहीतरी हटके दाखवण्याच्या नादात थिल्लकरपणा करण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत. सोशल मिडियावर असे फोटो टाकून लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याठीही अनेकजण उत्सुक असतात. मात्र या व्यक्तिगत उपक्रमामुळे अति उत्साहाच्या भरात नियमभंग होत नाही ना याचेही भान राखणे आवश्यक आहे. असाच […]Read More

ट्रेण्डिंग

रिलायन्स रिटेल आता मिठाई उद्योगात

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रावळगाव हा ऐशी ते नव्वदच्या दशकात लहानमुलांना आवडणाऱ्या टॉफी बनवणारा ब्रँण्ड म्हणून लोकप्रिय होता. रावळगाव टॉफीचे वाटप करून तेव्हा अनेकांचे वाढदिवसही साजरे झाले असतील. आता लहानमुलांसाठी खाऊ निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या गर्दीत आजही टिकाव धरून राहीलेली रावळगाव टॉफीची उत्पादक कंपनी रावळगाव शुगर फार्मचा मिठाई आता रिलायन्सच्या ताब्यात जाणार आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

लोकसभा निवडणूकी आधीच देशात लागू होणार समान नागरी कायदा

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप सरकारच्या निवडणूक अजेंड्यातील राममंदिराचे बांधकाम, जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवणे आणि समान नागरी कायदा लागू करणे या तीन प्रमुख आश्वासनांपैकी पहिल्या दोन गोष्टींची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. आता लोकसभा निवडणूकीची मोर्चे बांधणी करणाऱ्या भाजपकडून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी देखील लवकरच करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात महिलांच्या खात्यात दर महिना जमा होणार १००० रुपये

रांची, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास आता अगदी काही महिनेच शिल्लक राहीले असताना मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.एकूण मतदार संख्येत निम्मा वाटा असणाऱ्या महिलावर्गाला खूश करण्यासाठी सरकार कडून विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. अर्थात यामुळे महिलांचे काही प्रमाणात आर्थिक सबलीकरण होण्यास हातभार लागत आहे. मध्य प्रदेशचे माजी […]Read More

पर्यटन

कोकणातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे दरवाजे १८ दिवस राहणार बंद

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी यांच्या जागृत मंदिरांमुळे दक्षिण काशी अशी ओळख असलेले हरिहरेश्वर हे कोकणातले तीर्थक्षेत्र पर्यटकांचेआवडते ठिकाण आहे. निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्याचकाठी वसलेल्या या स्थानावर वर्षभर गर्दी असते. मुंबई आणि पुणे या महानगरांपासून एका दिवसात जाऊन येण्यासारखे हे ठिकाण असल्याने पर्यटक या स्थळाला भेट […]Read More

महिला

महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महतारी वंदन योजनेंतर्गत महिलांकडून 5 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. महतारी वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहिवासी असणं अनिवार्य आहे. छत्तीसगडमध्ये महिला सक्षमीकरणाची मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. येथील महिलांना 1 मार्चपासून महतारी वंदन योजनेंतर्गत दरमहा एक […]Read More

पर्यावरण

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अ‍ॅप

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या (Air Pollution) तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर “मुंबई एअर’ (Mumbai Air) नावाचं एक ऍप्लिकेशन विकसित केलं आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा […]Read More

पर्यटन

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, हम्पीमधील विरुपाक्ष मंदिर

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हम्पीमधील विरुपाक्ष मंदिर हे भगवान शिवाला समर्पित हिंदू मंदिर आहे. तुंगभद्रा नदीजवळ अवशेषांनी वेढलेले हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे 7 व्या शतकात बांधले गेले होते आणि ते भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जाते. मंदिरात प्रसिद्ध हम्पी बाजारासमोर 160 फूट उंच टॉवर आहे. विरुपाक्ष मंदिरातील […]Read More