मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्यात NCC एंट्री स्कीम 56 (NCC SPECIAL ENTRY SCHEME 56th COURSE- OCT 2024) च्या पदांसाठी भरती करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी होती, ती आता वाढवण्यात आली आहे. उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अशा परिस्थितीत, जे उमेदवार […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री हरमंदिर साहिब किंवा सुवर्ण मंदिर हे शीख लोकांमधील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे आणि भारत आणि जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात सोन्याने सुशोभित केलेले आश्चर्यकारक वास्तुकला आहे आणि जगभरातील लंगर स्वयंपाकघरासाठी प्रसिद्ध आहे. हे निःसंशयपणे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर दिवसाला सुमारे […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले आणि त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला आणि काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार वृक्षारोपण उपक्रम राबवत आहे. पन्नास वर्षे किंवा त्याहून जुनी झाडे प्राचीन वृक्ष म्हणून ओळखली जातात. मात्र, असे प्रयत्न करूनही वृक्ष व पर्यावरणाबाबत लोकांच्या उदासीनतेमुळे असंख्य झाडे नष्ट होत आहेत. अशीच एक घटना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे नुकतीच घडली असून तलाव आणि शंकर मंदिराजवळील एक […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी प्रथमच कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जणार आहे. 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच महत्वाचे धोरण राबवणार असल्याचे सांगतानाच आम्ही निवडणूकांसाठी राजकारण करत नाहीत तर युवकांसाठी काम करतो हे युवकांना वाटले पाहिजे. तुमच्याकडून चांगले प्रस्ताव आले तर त्याचा युवा धोरणात नक्कीच समावेश केला जाईल असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार […]Read More
कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली असून, यास पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने १३ […]Read More
मुंबई, दि. 11 (जितेश सावंत) : अर्थसंकल्पीय आठवड्यात नवीन उच्चांक गाठल्यानंतर, 9 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात मोठ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बाजार रेंजबाउंड कारभार करताना दिसला.यूएस फेड आणि रिझर्व्ह बँकेकडून केलेल्या कमेंट नंतर लवकर दर कपातीची आशा कमी झाल्याने बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने कंपन्यांच्या Q3 निकालांचा शेवटचा आठवडा (येत्या आठवड्यात […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील आळंदी येथे रामलला मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या अमृमहोत्सवानिमित्त गिताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन 4 फेब्रुवारी पासून सुरू आहे.. आज या महोत्सवाचा समारोप होत असून कांची काम पिठाचे शंकराचार्य विजेंद्र सरवस्वती ,योगगुरु बाबा रामदेव आदी मान्यवर संत उपस्थित होते. या वेळी शंख नादात वेद मत्रो […]Read More
अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये धामणगाव, तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला. गारपीटीमुळे जवळपास 500 हेक्टर क्षेत्रातील ,हरभरा, गहू, तुर, कांदा,संत्रा आणि इतर भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास […]Read More