मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे आर्थिक व्यवहार करण्याला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाल्या नंतर ही सेवा आता भारत सरकार अन्य देशांमध्येही सुरु करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ सेवा सुरू केली आहे.त्यामुळे आता श्रीलंका आणि मॉरिशसचे लोकही आपापल्या ठिकाणी त्यांचा वापर करू शकतील. त्याच […]Read More
अकोला, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुलोंके रंगसे… दिल की कलम से…! साहित्यिक, कवींपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचनाच होय. म्हणूनच फुलं ही शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती भावनांचे, कोंदण ठरते अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र आणि प्रांगण विकास विभागाच्या प्रक्षेत्रात शेकडो प्रकारच्या नयन रम्य फुलांनी बहरलेली फुलशेती […]Read More
गडचिरोली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय “शिखरदीप” बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आज आत्महत्या केली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मृत जवानाने […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी शासनाने जाचक अटी शिथिल करून कापूस पणन महासंघाने मागितलेली परवानगी आणि कापूस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यासाठी हमी घेणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने कापूस खरेदी केला. पण सद्य:स्थितीत महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले असून कापूस उत्पादकांना न्याय देण्याच्या […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या… असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वाँर्ड क्र 82 मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपये तत्वत: उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे, यातून आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालये उभारावीत असे […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकराव चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांच्यासोबत आणखी १३ आमदार राजीनामा देत असून त्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. राज्यात आधी शिवसेना ,मग राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभी फूट पडल्यानंतर […]Read More
सांगली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले आहेत. स्थानिक बाजारपेठेत वीस फुलांचा गुच्छाचा दर 50 रुपयावरून 100 ते 125 रुपयांवर पोहचला आहे. मिरज पूर्व भागातील गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. मिरजेतून रेल्वेने मुंबई आणि दिल्लीला गुलाबाची निर्यात होते, यंदा मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे, गुलाबाच्या निर्यातिला फटका बसत […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० चा तिसरा टप्पा सध्या अलिबागमध्ये सुरू आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. या टप्प्याचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात 2,097 नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील एकूण 67,152 व्यक्तींनी याचा लाभ घेतला आहे, […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोस्टल मॅनेजमेंट अथॉरिटीला मंजुरी दिल्याने पालिका 700 कोटी रुपये खर्चून मढ-वर्सोवा उड्डाणपूल बांधणार आहे. सध्या, स्वामी विवेकानंद रोडने मढ बेट ते वर्सोवा हे 22 किमी अंतर पार करण्यासाठी 45 ते 90 मिनिटे लागतात. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या सात ते दहा मिनिटांत कापता […]Read More