Month: December 2023

सांस्कृतिक

अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी

पुणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे प्रखर राष्ट्रप्रमी तसेच संवेदनशील मनाचे कवीही होते. भारत वर्षाचे राजकारणी कमी अन सुसंस्कृतिक दूत म्हणून अधिक अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची जगभरात अन जनमानसात ओळख आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे त्यांचे पुण्याशी एक वेगळे नातं होते. अशा अटलजींच्या स्मृती चिंरतन ठेवण्याच्या उद्देशाने […]Read More

महानगर

ठाणे पोलिसांना व्यक्तिशः हजर राहण्याचे राज्य महिला आयोगाचे निर्देश

मुंबई, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे येथील तरुणीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल अध्यक्षा यांच्या समक्ष व्यक्तिशः उपस्थित राहून सादर करण्याचे निर्देश आज राज्य महिला आयोगाने दिले आहेत. एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्या मुलाने ठाण्यात मित्रांच्या मदतीने आपल्या मैत्रिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. १४ डिसेंबर २०२३ रोजी […]Read More

शिक्षण

विषबाधा प्रकरणाने गडचिरोलीत खळबळ, १२३ विद्यार्थी बाधित

गडचिरोली, दि. २१ () : धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत सकाळी नाष्ता केल्यानंतर आज पुन्हा १७ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी १०६ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सोडे गावात माध्यमिक […]Read More

महानगर

ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे यांनी पदभार स्वीकारला

ठाणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून आज आशुतोष डुंबरे यांनी सूत्रे हातात घेतली. मावळते पोलीस आयुक्त जयजयतसिंग यांची बदली झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी आशुतोष डोंगरे यांची ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषणा झाली होती. आज त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेत असताना एका पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला. सहा वर्षांपूर्वी […]Read More

विदर्भ

आपल्या पोतडीत अनेक गोष्टी , संस्कृती सोडायला लावू नका

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या अधिवेशनात विरोधकाचं गलबत पूर्ण भरकटलं आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या नेत्यांनी केलं नाही, त्यांचं अवसान गळाले होते अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली, विरोधकांनी उपस्थित केलेल्या महागाई , बेरोजगारी तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते. आपल्या पोतडीत अनेक गोष्टी आहेत त्या अद्याप बाहेर […]Read More

पर्यटन

प्रतिष्ठित ताजमहालसाठी ओळखले जाणारे, आग्रा

आग्रा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जगातील सात आश्चर्यांपैकी एक, प्रतिष्ठित ताजमहालसाठी ओळखले जाणारे, आग्रा वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते. तथापि, या ऐतिहासिक शहराला भेट देण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे, आल्हाददायक हवामानामुळे आकर्षणे शोधणे आरामदायक आणि आनंददायक बनते. आणि जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये आग्राला भेट दिलीत, तर तुम्ही येथील लोकप्रिय ताज महोत्सवाला देखील उपस्थित राहू […]Read More

Lifestyle

पनीरपासून बनवलेली एक मलईदार रेसिपी शाही पनीर कोरमा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जर तुम्हाला पनीरच्या सामान्य पाककृतींचा कंटाळा आला असेल, तर पनीरपासून बनवलेली एक मलईदार आणि रसदार डिश आहे जी तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच आवडेल. शाही पनीर कोरमा ही एक उत्कृष्ट मुख्य डिश रेसिपी आहे, ज्यामध्ये बदाम, कमी चरबीयुक्त क्रीम आणि दही आणि संपूर्ण आणि ग्राउंड मसाल्यांच्या मिश्रणासह जाड ग्रेव्ही असते. […]Read More

ऍग्रो

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान जाहीर

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्विकारून त्याचे दुध भुकटी आणि बटरमध्ये रूपांतरण […]Read More

महिला

नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला-मुली बेपत्ता होत असल्याची ओरड होत असताना पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे देण्यात येत होती. मात्र आता राज्य शासनानेच नागपूर जिल्ह्यातून केवळ ८ महिन्यांतच सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब झाल्याची बाब कबुल केली आहे. विधानपरिषेदत प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला […]Read More

पर्यावरण

सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महावितरणच्या वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करीत जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या ग्राहकांची वार्षिक १३ लाख ८५ हजार रुपयांची बचत झाली असून, या योजनेत ग्राहकांचा सहभागही वाढू लागला आहे. महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व […]Read More