Month: September 2023

खान्देश

कांद्याचे लिलाव चौथ्या दिवशी ही बंदच… कोट्यावधीची उलाढाल ठप्प

नाशिक , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारी कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या चौथ्या दिवशीही लिलाव बंद असल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प आहेत. कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीत व्यापारी आणि संचालक मंडळाची घेतली बैठक संपन्न झाली, यावेळी व्यापाऱ्यांनी […]Read More

अर्थ

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढता राजनैतिक तणाव,यूएस फेडची कडक भूमिका

मुंबई, दि. 23 (जितेश सावंत) : मागील आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार दबावाखाली राहिला.भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणाव, यूएस फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदराबाबत कडक भूमिका, यूएस ट्रेझरी यिल्ड मधील वाढ, क्रूडच्या/ कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती ,विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) सतत विक्री,साप्ताहिक F&O समाप्ती,एचडीएफसीबँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) सारख्या बाजारातील […]Read More

विदर्भ

नागपुरात मध्यरात्री ढगफुटी , एन डी आर एफ दाखल

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):हवामान खात्याने मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता. त्या प्रमाणे नागपूर जिल्ह्यात देखील आज मध्य रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे ढगफुटी झाल्याचे चित्र होते. या आपत्तीमुळे एन डी आर एफ ला पाचारण करून पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले या जोरदार पावसामुळे अनेक सखोल […]Read More

करिअर

सातत्यपूर्ण कौशल्य विकासाचे महत्त्व

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): जॉब मार्केटच्या जलद उत्क्रांतीमुळे सतत शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी वचनबद्धता आवश्यक आहे. तुम्ही तुमची कारकीर्द नुकतीच सुरू करत असाल किंवा अनेक वर्षांचा अनुभव असला तरीही, नवीन तंत्रज्ञान आणि उद्योग ट्रेंडसह अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. हे केवळ तुम्हाला नियोक्त्यांसाठी एक अधिक मौल्यवान मालमत्ता बनवत नाही, परंतु ते तुम्हाला बदलाच्या वेळी अनुकूल आणि […]Read More

करिअर

काम आणि जीवनाचा समतोल साधणे: व्यस्त करिअर-केंद्रित लोकांसाठी टिपा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काम आणि जीवन यांच्यात संतुलन शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये व्यस्त असता तेव्हा भारावून जाणे सोपे असते. पण काळजी करू नका, आमच्याकडे काही सोप्या टिपा आहेत ज्या तुम्हाला गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. या ब्लॉगमध्ये, आम्ही काम आणि जीवनाचा समतोल का राखतो याबद्दल बोलू, काही सोप्या वेळ […]Read More

पर्यावरण

उष्माघात, निसर्गचक्र आणि पर्यावरणीय संकट

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सध्याचा चढा पारा हा आपल्या सगळ्यांना काही संदेश देऊ पाहतोय. ज्या नाशिकमध्ये ३५ अंशांच्या वर मे मध्ये तापमानाची नोंद होत नव्हती, तिथे आता एप्रिलमध्ये ४० अंशांवर पारा जातोय. Heatstroke, natural cycles and environmental crises खानदेशात उन्हाच्या झळांची तशी सगळ्यांना सवय असली तरी देखील एप्रिलमध्ये ४३ अंशांच्या वर तापमानाची होणारी नोंद ही […]Read More

पर्यावरण

प्लॅस्टिकऐवजी पर्यायांचा वापर करा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्लॅस्टिकच्या पिशव्या असोत, वा प्लॅस्टिकचे अगदी सूक्ष्म कण. पर्यावरणावर त्यांचा किती परिणाम होतो आहे, याची जाणीव ठेवा. कापडी पिशवी बाळगणं हा सवयीचा भाग बनू द्या. बाहेर फिरायला जाताना सोबत एखादी पाण्याची बाटली ठेवा, म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल विकत घ्यावी लागणार नाही. जवळपास सर्वच हॉटेलमध्ये पाण्याचे फिल्टर्स किंवा प्युरिफायर बसवलेले असतात. तरीही […]Read More

पर्यटन

गुजरातमधील सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांपैकी एक, विजयनगर

विजयनगर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मंदिरे, निसर्ग आणि समृद्ध वारसा यामुळे विजयनगर हे गुजरातमधील सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांपैकी एक बनले आहे. ‘प्राचीन पोलो सिटी’ म्हणूनही ओळखले जाणारे, हे इतिहासप्रेमी, छायाचित्रकार आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक ऑफबीट विकेंड गेटवे आहे. शहराची स्थिती अशी आहे की ते गुजरात आणि राजस्थानमधील प्रवेशद्वार म्हणून काम करते. One of the most […]Read More

पर्यावरण

अन्नाची नासाडी टाळा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या फूड इंडेक्सनुसार ग्राहकांसाठी दुकानात, रेस्टॉरंट्समध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या अन्नापैकी 17% टक्के अन्न वाया जातं. त्यात घरात वाया जाणाऱ्या अन्नाचा वाटा मोठा आहे. वाया गेलेलं अन्न कुजतं, तेव्हा त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. जागतिक तापमानवाढीसाठी हा वायूही कारणीभूत आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या अंदाजानुसार अन्नाची नासाडी थांबवली, […]Read More

Lifestyle

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी. काय होतील त्याचे

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अश्विन महिन्यातील अमावास्येला म्हणजेच ‘सर्वपित्री अमावस्येला’ शनिवारी दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. ग्रहण रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होत असून ते पहाटे २.२४ वाजता संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीवर आणि चित्र नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण अँटिग्वा, […]Read More