भोपाळ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रीकेतून आणलेल्या चित्त्यांवरील अरिष्ट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महिन्याभरात दोन चित्त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर आता चित्यांची नवजात पिल्ले दगावण्याची गंभीर घटना घडली आहे. आज कुनोमधील मादी चित्ता ज्वालाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मोठा गाजावाजा करत आणलेल्या चित्त्यांसाठी आपल्या इथले […]Read More
पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ऊस गाळप हंगाम संपून दोन महिने उलटले, तरीही राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याना पूर्ण एफआरपी दिली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १२ हजार ४०० कोटी रुपये थकवले आहेत. एफआरपी ही केंद्राने ठरवलेली बेंचमार्क किंमत आहे. त्याच्यापेक्षा कमी किमंतीमध्ये कोणताही साखर कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर ऑनलाईन गेमींगचे पेव फुटले आहे. अनेक कलाकार देखील या ऑनलाईन गेमींगचे प्रमोशन करताना दिसतात. त्यामुळे देशातील तरुणाई मोठ्या प्रमाणात या गेमींगच्या मागे लागली आहे. याद्वारे अनेक आर्थिक गैरप्रकारही होत आहेत. याची गंभीर दखल घेत ईडीने परदेशातील नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग वेबसाइट विरोधात अनेक राज्यांत छापे टाकले. २२ […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, उत्तीर्णतेचे प्रमाण 91.25% आहे. बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदींच्या उपस्थितीत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लता मंगेशकर, ज्यांना अनेकदा “भारताची कोकिळा” म्हणून संबोधले जाते, ते प्रत्येक संगीत प्रेमींना प्रतिध्वनित करणारे नाव आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे जन्मलेल्या लता मंगेशकर या एक प्रतिष्ठित पार्श्वगायिका आहेत ज्यांनी भारतीय संगीत उद्योगावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचा मधुर आवाज आणि अपवादात्मक गायन श्रेणीने लाखो […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक कासव दिनानिमित्त, ज्याचा उद्देश कासव संवर्धनाबाबत जनजागृती वाढवणे हा आहे. कासवांच्या असंख्य प्रजाती अस्तित्त्वात असताना, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की समुद्री कासव पर्यावरणाचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच, या विशेष प्रसंगी, आपण पर्यावरणासाठी समुद्री कासवांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल स्वतःला शिक्षित करण्याची संधी घेऊया. आंतरराष्ट्रीय कासव दिन हा कासव […]Read More
महेश्वर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महेश्वरमधून फेरफटका मारणे तुम्हाला पुन्हा सोप्या काळात घेऊन जाते आणि हा आनंद अनुभवण्यासाठी तुमचा येथे अतिरिक्त दिवस असावा अशी तुमची इच्छा आहे. हे शहर नर्मदा नदीकाठी वसलेले आहे आणि पूर्वीचे राजेशाही शहर होते. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या अंतर्गत बांधलेल्या सुंदर अहिल्या किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर जुन्या काळातील आकर्षणाची आठवण […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील सात पवित्र शहरांपैकी एक मानले जाणारे, उज्जैन शहर सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध भूतकाळात भिनलेले आहे. एकेकाळी अशोकाचे वास्तव्य असलेले उज्जैन हे शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि ते नयनरम्य दृश्य आहे. संध्याकाळच्या वेळी, उज्जैन मंदिराला सुशोभित करणार्या रंगीबेरंगी दिव्यांनी उजळले जाते आणि संपूर्ण शहर परीकथांमधील एखाद्या ठिकाणाची आठवण […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस आणि जे अन्य पक्ष संसदेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजीबात विश्वास नाही. संसद ही केवळ एक इमारत नाही, तर 140 कोटी देशवासियांच्या आस्थेचे मंदिर आहे, असे सांगतानाच यापूर्वीची अशी अनेक उदाहरणे सांगत त्यावेळी बहिष्कार का आठवला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना […]Read More