Month: May 2023

करिअर

मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरकारचा मदतीचा हात

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला असून ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. Government’s helping hand to Maharashtra students in Manipur स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते,या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी […]Read More

महिला

महिला पत्रकार भावना किशोर यांना पंजाबमध्ये अटक

पंजाब, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  टाईम्स नाऊ नवभारत महिला पत्रकार भावना किशोर यांना पंजाबमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. भावना यांच्या कारने एक महिला जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पत्रकार भावना किशोर या कारमध्ये मागे बसल्या होत्या आणि तिच्यावर एससी-एसटी कायदा लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ऑपरेशन शीशमहल’चा खुलासा झाल्यानंतर या वाहिनीच्या पत्रकाराला रोड रेज […]Read More

पर्यटन

रत्नाप्रमाणे नटलेले..उटी

उटी, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घनदाट जंगलातील निलगिरी टेकड्यांमध्ये रत्नाप्रमाणे नटलेले, उटी हे भारतातील मे 2023 मध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. मंत्रमुग्ध करणारी बाग, सुंदर बांधलेली मंदिरे आणि चर्च, काठोकाठ भरलेले तलाव आणि वाहणारे धबधबे, उटीमध्ये सुट्टीसाठी सर्व काही आहे. शहराला वर्षभर चांगले हवामान असले तरी, मे महिन्यात भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम […]Read More

करिअर

नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट मध्ये 140 पदांवर भरती

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार संस्थेत 140 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे जी 7 मे 2023 रोजी संपेल. या भरतीअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, समन्वयक, देखभाल व्यवस्थापक इत्यादी पदांवर भरती होणार आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: […]Read More

Lifestyle

गुळाचे सरबत उन्हाळ्यात पोटाच्या समस्या दूर करेल

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फायदेशीर असण्यासोबतच गुळाचे सरबत बनवायलाही सोपे आहे. जर तुम्ही गुळाच्या सरबताची रेसिपी कधीच घरी करून पाहिली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया गुळाचे सरबत कसे बनवायचे. गुळाचे सरबत बनवण्याचे साहित्यगूळ – 200 ग्रॅमबडीशेप पावडर – 2 टीस्पूनभाजलेले जिरे पावडर […]Read More

पर्यावरण

पर्यावरण संतुलन, स्वच्छता आणि हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी उपक्रम

वसई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वसई आणि विरारच्या नागरी भागात पर्यावरण संतुलन, स्वच्छता आणि हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुंदर शहराच्या घोषणेखाली अनेक उपक्रम राबवले आहेत. यापुढील काळातही हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परिणामी, शहरी भागातील रहिवाशांना प्रदूषित वातावरणात सहज श्वास घेण्याची आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्याची क्षमता मिळेल. Activities to maintain environmental balance, cleanliness […]Read More

Featured

चॅटिंगची मजा वाढवणारे What’s App चे नवे फिचर

मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): Whatsapp या जगातील सर्वात लोकप्रियमेसेजिंग अॅप ने ग्राहकांसाठी आता विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन कंपनी नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच मेसेजिंगला अधिक मजेशीर आणि उत्पादन बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही नवीन फीचर्स सादर केली आहेत. ज्यामध्ये पोल्सचा आणि कॅप्शनसह मीडिया आणि दस्तऐवज फॉरवर्ड करण्याची परवानगी देण्यात […]Read More

आरोग्य

WHO कडून कोरोना झाला आणीबाणी वर्गवारीतून हद्दपार

जिनिव्हा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या साडे-तीन वर्षांपासून अवघ्या जगासाठी साडेसाती होऊन राहीलेला कोरोना अखेर हद्दपार झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. कोरोनाची लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोविड 19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य […]Read More

महानगर

हौसिंगला दिलासा मिळणार

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या १४ मे रोजी मुंबईत गृहनिर्माण संस्थांची भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेत सेल्फ डेव्हलपमेंट, पुनर्विकासासह अनेक प्रश्नांवर उहापोह केला जाणार आहे. या परिषदेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर परिषदेचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार गतिशील आहे. सेल्फ […]Read More

महानगर

गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा हा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले. पूर्व उपनगरातील नाल्यातून […]Read More